ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज केएल राहुल यांनी कसून सराव सुरू केला आहे. बीसीसीआयने त्यांच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला असून, आगामी सामन्यांसाठी त्यांची तयारी पाहायला मिळत आहे.
भारतीय स्पीड स्केटिंगपटू आनंदकुमार वेलकुमारने चीनमधील जागतिक स्पर्धेत ४२ किमी मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. याआधी त्याने १००० मीटरमध्येही सुवर्णपदक पटकावले होते. त्याच्या या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी व
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ओमानविरुद्धचा सामना खेळताना हा टप्पा गाठला. हा सामना अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.
Pakistan: पाकिस्तानी संघातील खेळाडू एकजुटीने कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यांच्या कर्णधाराचेही कोणतेही डाव यशस्वी होत नाहीत. त्यामुळे सध्या पाकिस्तानी संघात खेळाडूंच्या भूमिकेबाबत 'उलटं-सुलटं' परिस्थिती निर्माण झाली आहे.
IND vs OMA: भारत आज ओमानसोबत अबु धाबीमध्ये भिडणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच सुनील गावस्कर यांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
अशिया कप स्पर्धेमध्ये कुलदीप यादवला आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला आहे. पण, मैदानाच्या बाहेरही त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.
भारताकडून पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे, कारण दुसऱ्या वनडे सामन्यात धीम्या गोलंदाजीमुळे आयसीसीने त्यांच्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतीय संघ त्यांचा शेवटचा गट सामना ओमानशी खेळणार आहे. सुपर फोरसाठी पात्र झाल्यामुळे या सामन्यातील विजय किंवा पराभवाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.
टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याच्या घटनेपासून हा वाद सुरू झाला आहे. हा वाद आता इतका वाढला आहे की, आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) यावर हस्तक्षेप करावा लागला आहे.
अफगाणिस्तानसाठी बाद फेरीसारखा आहे, कारण विजयामुळे सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित होईल. दरम्यान, हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांना त्यांचा विजयी सिलसिला कायम ठेवायचा आहे.
अहवालानुसार झहीर खानच्या लखनौहून निघण्याचे मुख्य कारण म्हणजे संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि मालक संजीव गोयंका यांच्यासोबत त्यांचा ताळमेळ बसत नव्हता.
सचिनने अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि ऑलिम्पिक पदक विजेता अरशद नदीमपेक्षाही लांब भाला फेकला. जरी सचिनला पदक जिंकता आले नाही, तरी त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारताचा नवा 'बाहुबली' म्हणून संबोधले…
आजचा सामना अफगाणिस्तानसाठी बाद फेरीसारखा आहे, कारण विजयामुळे सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित होईल. दरम्यान, हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांना त्यांचा विजयी सिलसिला कायम ठेवायचा आहे.
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान सुपर-४ मध्ये पोहोचले आहेत. आता ग्रुप बीमधून कोणता संघ पात्र ठरणार? श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील समीकरणे समजून घ्या आणि जाणून घ्या सुपर-४…