चिपळूण नगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली असली तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरलेला नाही. तर रमेश कदम यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे…
रत्नागिरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेली परिवर्तन पदयात्रा आज काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शन घेऊन संपन्न झाली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता आमदार शेखर निकम आणि भाजपचे नेते प्रशांत यादव यांच्यावर केली टीका केली आहे. यामुळे महायुतीत ठिणगी पडली आहे का? असा प्रश्न विचारला जात…
दावोस येथे पहिल्या वर्षी 1.70 लाख कोटी, दुसऱ्या वर्षी 7 लाख कोटी तर तिसऱ्या वर्षी 16 लाख कोटी रुपयाचे विक्रमी सामंजस्य करार झाले, असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.
नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये आणि त्यामुळेच त्यांच्या हाती सत्ता जाणार नाही. समन्वय समिती ही संवाद साधण्यासाठीच स्थापन करण्यात आली आहे. उठसूट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सहन केली जाणार नाही.
शासनाने आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेली घरे विकासकांनी शासनाला न देता स्वतःच राखून त्यांची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्यम्हणजे हे करताना विकासकाना शासनाचे नगरविकास खाते, सिडको,…
मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे. गणेशोत्सव हे हिंदू धर्माच प्रतिक आहे.. कुणालाचं त्रास होणार नाहीं अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असे मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभूत झाले, असे संजय राऊत यांनी मानले आहे. बेस्टच्या निवडणुकीत 12000 मते पडली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदारांनी नाकारलं. त्यांना 2000 मतेही पडली नाही.
कनाथ शिंदे यांनी महायुतीसोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आपण भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चाही केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीवर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटींचा निधी दिला होता. १७ वर्षांपूर्वी तत्कालीन महाराष्ट्र शासनाने अध्यासन केंद्रासाठी २ कोटी दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, पक्षाला किंवा सरकारला त्रास होईल अशी कोणतीही वक्तव्ये करू नयेत. त्यांनी नेत्यांना संयम बाळगण्याचे आणि शिस्तीत राहण्याचे आदेश दिले.
वाहतूक कोंडी ही मुंबईसह सर्व मेट्रो शहरांमध्ये मोठी समस्या झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील महिन्यांत तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले. यात एक बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Uday Samant News: मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मलनि:सारण वाहिन्या, मलजल प्रक्रिया केंद्र आदी कामे सुरू आहेत.