Devendra Fadnavis Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वपूर्ण नेत्यांचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा वाढदिवस आहे.
राज्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार आज त्यांचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राज्यासह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कालपासूनच…
सध्या अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महायुती सरकारमध्ये काम करत आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून ते वित्त आणि नियोजन मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळत आहेत.
दादा बोलायला वागायला अनेकांना कडक वाटतात. तडक फडक ते बोलतातही. कुणाला तोडूनही बोलतात. पण मनातून त्यांना कार्यकर्त्यांच्या कामाची तळमळ अतिशय असते, हेही मी जवळून पाहिले आहे. ते एखादा शब्द कटू…
दादा एक उत्तम रसिक आहेत. कला, साहित्य आणि खेळ यावर दादांचे प्रेम आहे. कबड्डी, खोखो सह राज्य ऑलिम्पिक संघटनेला दादांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बुवा साळवी यांच्या…
अजित पवार यांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस वयाने दहा वर्षांपेक्षा लहान असले तरी ते देवेंद्र यांना विरोधी पक्ष नेता या नात्याने गांभीर्यानेच घेत आले. विरोधी पक्षात चांगला मित्र लागतो असे ते…
अजितदादा पवार हे नाव उच्चारताच आपल्या मनात पहिला भाव जो जागतो तो असतो एक करडेपणा, एक कडवेपणा आणि एक कडकपणा. राजकारणात त्यांना जे जे लोक पाहतात, त्यांच्याशी मित्रत्वाने वा शत्रुत्वाने…
शरद पवार यांना ७० वर्षे झाली तेव्हा त्यांच्यावर ‘एकमेव’ ग्रंथ केला. काही मुलाखती घेण्यासाठी बारामतीला गेलो होतो. अजितदादांच्या मातोश्रींनाही भेटलो. सहज विचारले, ‘अजितदादा घरी किती दिवस येतात..’ मातोश्री म्हणाल्या... ‘येतोय…
अजितदादा पवार यांचा प्रभाव सहकार क्षेत्रावर आहेच. मी दादांना आज वीस वर्षे तरी ओळखतो आहे. आमचा संपर्क व संबंध हा प्रामुख्याने सहकारी बँकांशी निगडित बैठका व संमेलनांच्या माध्यमांतूनच आला. मी…
अजितदादांबद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला पुढे नेणारा कर्तुत्ववान नेता या महाराष्ट्राला दादांच्या रुपाने मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्याला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली…
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमच्या सरकारपुढे अनेक संकटे आली. त्यात सर्वात मोठे संकट हे कोरोनाचे आहे. जे संपूर्ण जगावर घोंघावत आहे आणि अजूनही संपलेले नाही. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, निसर्ग…
मदतीच्या अपेक्षेने येणारे लोक किंवा कार्यकर्ते यांची गोड बोलून दिशाभूल न करता ते स्पष्टपणे काम होणार की नाही हे सांगतात. “ अशक्य गोष्टीला नाही म्हणणे” ही त्यांची ख्यातीच आहे. तरीही…
महिलांच्या बाबतीतही त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी व पुरोगामी आहे. त्यामुळेच युवती कॉंग्रेसच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. तसेच कोपर्डी प्रकरणातील महिलेला न्याय मिळावा, यासाठी अत्यंत आक्रमकतेने तो प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात मांडला. या…
स्वप्नाळू सादरीकरण आणि केवळ सांगोवांगी गोष्टींपेक्षा ते व्यावहारिक गोष्टी पडताळून पाहतात. एखादी संकल्पना पुढे आली, की तिचा ते सर्वांबाजूंनी विचार करायला भाग पाडतात. ती संकल्पना टिकेल कितपत, तिच्या भविष्यातील देखभालीची…