अखेर बदलापूर ते अक्कलकोट बससेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे स्वामी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चला जाणून घेऊयात, या बस सेवेचे तिकीट किती असेल?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यात जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली.
स्वामींच्या दरबार दिवसाला लाखो भाविक येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी महाप्रसादाची .सोय अत्यंत चोख पार पाडली जाते. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शना व्यतिरिक्त अन्य बाब सांगायची तर तेथील अन्नछत्र.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटच्या दौऱ्यावर होते. ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली.
माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला, माझ्या हत्येचाच कट रचला गेला होता. मी आज जिवंत आहे, ते फक्त माझे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे. अन्यथा माझा जीव गेला असता असे…
स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनानिमित्त रविवारी रात्रीपासून महाराष्ट्रातील अनेक भागातून पायी पालखी दिंडी सोहळे व स्वामी भक्त अक्कलकोट तीर्थक्षेत्री दाखल झाले होते.
Dogs Poisoning: अक्कलकोट शहरात अचानक 100 कुत्र्यांवर विषप्रयोग झाल्याची गंभीर घटना घडली आहे. याची दखल प्राणी मित्र संघटनेकडून घेण्यात आली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची, कोणती जागा कोणत्या पक्षाला द्यायची यासंदर्भात चर्चा, बैठका…
बुद्धपौर्णिमा, शनिवार रविवार सुट्टी व सलग सुट्ट्यांनमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आठ दिवसात १० लाखांहून अधिक भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले. सतत वाढत चाललेल्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी, निवासासाठी…
अक्कलकोट : अक्कलकोट तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह तीर्थक्षे त्रापैकी एक अशी सर्वाधिक गर्दीचे तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती होत आहे. मात्र अक्कलकोट तीर्थक्षेत्रातील मंदिरे गत्ली बोळातच आहेत. मंदिरा जवळ येऊन नव्या भाविकानां…
आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे, . मी व माझे कुटुंब स्वामी समर्थांच्या कृपेचे ऋणी आहोत त्यामुळे स्वामींच्या वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी…
दत्तजयंती उत्सव व नाताळ सुट्टीमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत असून, यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत हिवाळी अधिवेशनात फेब्रुवारीचा शब्द दिला खरा, पण त्या काळात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर हा वेळ काढूपणा होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे - पाटील यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे सकल मराठा समाजातून प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत…
अक्कलकोट : अक्कलकोट येथील राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ३५ एकरात श्री स्वामी समर्थ दिव्य दर्शन प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती…
उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अभिजीत पाटील यांनी चेन्नई सुरत बाधित शेतकऱ्यांची प्रस्ताव पडताळणीसाठी आज बोलावलेली बैठक संतप्त शेतकऱ्यांमुळे निष्पळ ठरली ठरली. चेन्नई सुरत महामार्गासाठी अल्पमावेजा मिळत असल्याने तालुक्यातील सर्व बाधित…
सकल मराठा समाज, मराठा संघटन अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीने अंतरावली सराटी तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर केलेला अमानुष लाठीचार्ज व गोळीबार करून मराठा समाजावर हल्ला केल्याबद्दल…