श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे मुंबईच्या प्रदीर्घ सामाजिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतिक आहे. माधवबाग संकुलाचा इतिहास तब्बल १५० वर्षांपूर्वीचा असून, जेव्हा हा परिसर ‘लालबाग’ म्हणून ओळखला जात असे
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून या घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा देखील केली असल्याचे समजते आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या काही भागात हिंसाचार घडत आहे. यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरुद्ध भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अशी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शेजारील देशामध्ये अर्थिक आणि राजकीय अव्यवस्था असल्यामुळे खुसघोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मोदी सरकार आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कडक कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या बलुच प्रांतात ट्रेन हायजॅक झाल्याची घटना घडली आहे. मात्र त्यानंतर आता भारत देखील सतर्क झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत आंबेडकरांवर बोलताना काही विधानं केली होती. त्यावर कॉंग्रेसने अमित शहांनी बाबासाहेब आंबडेकरांचा अपमान केल्याचा आरोप करत देशभर आंदोलने केली होती.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपकडून आज राजधानी दिल्लीमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. नरेंद्र मोदी यांनी या आधीसुद्धा सांगितले होते, देशामध्ये फक्त चार जाती आहेत.
काही दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची चंद्रपूरमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shiv Sena) ही खरी शिवसेना तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे…
अमित शाह म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सेंगोल स्वीकारले होते. आपल्या इतिहासात त्याचे मोठे योगदान आहे. ते नवीन संसद भवनात अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी ठेवण्यात येणार आहे.
मराठा समाज आरक्षणाच्या अनुषंगाने शनिवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
कसबा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह विविध इतर पक्ष आणि…
ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत.
महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे महानगरपालिकेचा 2023-24 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवार 4 फेब्रुवारीला पहिल्यांदाच प्रशासक व पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे सादर केला. 2022-23 या आर्थिक…
"महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर…
भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे. संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानावरून गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिरंजीव कुणाल इच्छुक आहेत.