माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने माघार घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर राज्य माहिती आयोगाने नव्या नियमांना स्थगिती देत पुढील निर्णय…
माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले असून 5 जुलैपासून राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याचवेळी ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरावरही त्यांनी…
महाराष्ट्र शासनाने जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवीन 'महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६' लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार अर्ज शुल्कात वाढ करण्यात आल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.…
माहिती अधिकार कायद्यात राज्य सरकारने केलेल्या बदलांवर अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. RTI नियम 2026 मागे न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी फडणवीस सरकारला दिला आहे.
सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अण्णांच्या इशाऱ्यानंतर मंत्री गिरीश महाजन त्यांची समजूत काढण्यासाठी राळेगणसिद्धीला जाणार आहेत.
सध्या नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे राज्याचे मंत्रिमंडळ नागपूरमध्ये आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Anna Hazare : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू जल करारावर स्थगिती दिली आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2011 साली भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामध्ये उपोषण आणि आंदोलनाची ताकद दिसून आली होती. आण्णा हजारे यांच्या उपोषणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.
समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर त्यावर वकिलांचा सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार…
या सभागृहाचे मी आभार मानतो की, या लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर केले. खरेतर समोरच्या बाकावरचे लोक उपस्थित राहिले असते तर अधिक आनंद झाला असता. आम्ही या विधेयकावर विरोधकांशीही चर्चा केली…
'१० वर्षांपूर्वी १९ सप्टेंबर २०१२ रोजी दिल्लीत टीम अण्णांच्या सदस्यांची बैठक झाली होती. त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग काढण्याबाबत बोललात. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचे उद्दिष्ट नव्हते हे तुम्ही…
पुणे : “जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत. या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ध्येयवाद, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करावेत. आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. त्यावर मात करून यशस्वी…
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन,…