Anna Hazare : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू जल करारावर स्थगिती दिली आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2011 साली भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामध्ये उपोषण आणि आंदोलनाची ताकद दिसून आली होती. आण्णा हजारे यांच्या उपोषणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.
समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर त्यावर वकिलांचा सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार…
या सभागृहाचे मी आभार मानतो की, या लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर केले. खरेतर समोरच्या बाकावरचे लोक उपस्थित राहिले असते तर अधिक आनंद झाला असता. आम्ही या विधेयकावर विरोधकांशीही चर्चा केली…
'१० वर्षांपूर्वी १९ सप्टेंबर २०१२ रोजी दिल्लीत टीम अण्णांच्या सदस्यांची बैठक झाली होती. त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग काढण्याबाबत बोललात. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचे उद्दिष्ट नव्हते हे तुम्ही…
पुणे : “जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत. या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ध्येयवाद, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करावेत. आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. त्यावर मात करून यशस्वी…
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन,…