यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या.
आळंदीला जाण्यासाठी आल्यानंतर सर्व जण आनंदी झाले व माऊलींच्या नामघोष चालू झाला. सर्व जण फुले उधळून व श्रद्धापूर्वक नमस्कार करून माऊलींच्या स्वागत व निरोप देताना अनेका़चे डोळे पाणावले होते.
आषाढी एकादशीनिमित्त संतोषने समाज उपयोगी कार्य केले आहे. आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी 'सेवाच खरा धर्म' हा संदेश देत समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी मदतीचे आवाहन केलं आहे.
पांडुरंग विटेवर उभा असतो. पण यामागे असणारी पवित्र कथा, तुम्हाला माहिती आहे का? भक्ताची भक्ती पाहून स्वतः देव धरतीवर येतो आणि कायमचा धरतीवर राहतो, काय आहे गोष्ट? ऐका.
शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून, वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्येही तिपटीने वाढ करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
"डोंबिवली रेल्वे स्टेशन… धावपळीचं, गर्दीचं आणि गोंगाटाचं दृश्य नेहमीचं. पण आषाढी एकादशीच्या दिवशी मात्र या स्टेशनचं रूपच पालटलं… विठ्ठलनामाच्या गजरात संपूर्ण प्लॅटफॉर्म भक्तिमय झालं!
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आषाढीचे पर्व संपल्यानंतर काही उणिवा राहिल्या काय? हे पुन्हा पाहिले जाईल.
आषाढी शुद्ध एकादशीनिमित पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा पार पडली.
विठ्ठल माउलींच्या नामाचा गजरकरत भक्तीमध्ये तालीन होतात. वारीमध्ये वारकरी उन्हाळाच्या झळा, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारांमध्ये वारकरी मंत्रमुग्ध होऊन पालखीचा आनंद घेतात.
उपवासाच्या दिवशी नेमका काय गोड पदार्थ बनवावा? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट साबुदाण्याची रसमलाई बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रसमलाई बनवण्याची रेसिपी.
विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार आहे म्हणतात. या पंढरपुरचा राजा विटेवर उभा राहून वारकऱ्यांची वाट पाहत असतो. विठ्ठलाच्या या रुपाची भूरळ अनेकांना पडते. सावळे सुंदर रुप मनोहर असणाऱ्या या विठ्ठालाचं मंदिर…
देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रामध्ये जातात. अश्या परिस्थितीत या दिवशी उपवास आणि दान करण्याचे विशेष महत्व आहे. चला जाणून घेऊया काय दान केले पाहिजे.
‘समारिटन’ हे ॲप शासनाच्या आरोग्य विभाग आणि एसपीईआरओ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे. ॲपल स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून ते मोफत डाउनलोड करता येते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावर वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी व पालखी सोहळ्याच्या वाहतूक मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन व संबधित विभागाने सूचविलेले कामे तात्काळ करुन घ्यावीत
माळशिरस तालुक्यातून पालखी सोहळे, पिराची कुरोली येथे बंधू भेट होऊन पुढे पंढरपूरकडे निघतात. त्यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मंडप घातले जातात. स्वागत कमानी उभारल्या जातात.