सत्तेच्या चाव्या बहुजन समाजाच्या हातात येण्यासाठी कायम संघर्ष करत राहू, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
राजू शेट्टी, महादेव जानकर व मी एकत्र आलो आहोत, आता लोक एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकारणाला मोठा हादरा बसेल, असा विश्वास माजी आमदार प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख बच्चू कडू यांनी…
राष्टीय समाज पक्ष आयाेजित ‘युवा संघर्ष निर्धार परीषदे’च्या निमित्ताने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
Bachchu Kadu Food boycott : प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले आहे. रायगडाच्या पायथ्याशी अनेक शेतकऱ्यांसह ते आंदोलनाला बसले आहेत.
“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळतं”, असं विधान नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलं. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.
भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो. नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो. हे चांगलं नाही, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील घटकपक्ष असलेले प्रहार…
भाजपच्या 'मिशन मुंबई'ला सुरुवात झाली असून, दोन महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी त्या संदर्भात मुंबई दौरा केला होता. भाजपने 'मिशन मुंबई' अंतर्गत महापालिकेत 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य…
कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत भाजपनेही भूमिका जाहीर करावी असे आवाहन करत सत्यजित तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे म्हंटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या बीकेसीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कमान कोसळली असून, यात एक पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत आणखी कुठलीही जिवितहानी झाली नाही, मात्र एक पोलीस जखमी झाला असून,…
कुर्ला येथील जमीन गौरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक झाली होती, तेव्हापासून नवाब मलिक हे जामिनीच्या प्रतिक्षेत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर…
राज्यात शिंदे गटातील ९ आमदारांन मंत्रिपदं देण्यात आली आहेत. त्यानंतर आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, यात शिंदे गटातील खासदारांना संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा द्याचा की नाही? तसेच नाशिक व नागपूरमधील कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्याचा याबाबतर आज मविआचा अंतिम निर्णय होणार आहे. यासाठी दुपारी मविआची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे.
पंतप्रधान मोदींना कर्नाटकमधून येताना बेळगावसह सीमाभागात अत्याचार सुरू आहेत त्यासंदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात घोषणा करावी, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह मोदींच्या आजच्या दौऱ्यावर देखील टिका…
येणाऱ्यांच्या गाडय़ा-घोडय़ांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून कलिना येथील मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंतच तोडण्यात आली. मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत तोडून झाली. मुंबईतील एका एका प्रमुख वास्तूंवर असे हातोडे घातले जात…
ते प्रकल्प आधी परत राज्यात आणा, तसेच देशाच वाढती महागाई, बेरोजगार, यावर देखील पंतप्रधानांनी कधीतरी बोलावे, अशी टिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील…
आगामी मनपा निवडणुक आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे फडणवीस सरकारला कोणी मते देणार नाही, त्यांचा पराभव अटळ आहे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. म्हणून…
राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक (economic conference) करण्यासाठी…
सुप्रीम कोर्टात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने आदेश दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद. पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका कधी होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तसेच महापालिका निवडणुका…
राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं, त्यामुळं परळी कोर्टात (Court) राज ठाकरे हजर झाले होते. तसेच हे वॉरंट परळी कोर्टाकडे रद्द करण्यात आले आहे.