मागील सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे होते, तर गृहखाते जेडीयूकडे होते. तथापि, यावेळी संपूर्ण समीकरण बदलले आहे. नितीश कुमार यांनी भाजपला गृहमंत्रिपद सोपवून त्यांची ताकद वाढवली आहे.
बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल हेही उपमुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धेत आहेत. विजय कुमार सिन्हा हे उपमुख्यमंत्री पदाबरोबरच सभापती आणि प्रदेशाध्यक्ष पदांसाठीही संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत आहेत.
१७ वी विधानसभा विसर्जित झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. आता ते दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
एनडीएमधील दोन प्रमुख पक्ष — भाजप आणि जेडीयू — यांनी फक्त १०१-१०१ जागा लढवल्या. त्यामुळे अधिक जागांवर लढण्याचा फायदा आरजेडीला मतांच्या टक्केवारीत झाला आणि पक्षाने २३% मते मिळवली.
निवडणूक आयोग संविधानाच्या कलम ३२४ अंतर्गत काम करतो. या कलमांतर्गत निवडणूक आयोगाला निवडणुकांचे पर्यवेक्षण, निर्देश आणि नियंत्रण करण्याचा अधिकार देण्यात आले आहेत.
संजय राऊतांनी बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेल्याचा आरोप केला. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून बिहारमधील या धक्कादायक निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "गंगा बिहारमधून वाहते आणि बंगालमध्ये पोहोचते. बिहारने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्गही मोकळा केला आहे. भाजप पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून टाकेल."
निवडणुकीच्या निकालापूर्वी बिहारमधील सहा मतदारसंघांत लागणाऱ्या निकालांचा अंदाज बांधला जात आहे. याचे कारण म्हणजे बिहारमधील या सहा मतदारसंघात १९७७ पासून एक वेगळाच पायंडा पडला आहे.
Get latest Updates on Bihar assembly Election Result 2025 : बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. या निकालाला राजकीय घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हटले जात आहे..
Bihar Election Result: सुरुवातीचे कल सकाळी १० वाजता येण्यास सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. तथापि, अंतिम निकाल संध्याकाळपर्यंत येतील.
एक्झिट पोलनुसार, जागांच्या बाबतीत एनडीए पुढे असल्याचे दिसून येते. पण त्याचवेळी मतांच्या बाबतीत महाआघाडी पुढे आहे. राज्यात एनडीएला ३८.४% मते मिळण्याचा अंदाज आहे,
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांमध्ये एकूण ३५ तक्रारी मिळाल्या होत्या. यात पहिल्या टप्प्यात पाच तक्रारी मिळाल्या पण तर दुसऱ्या टप्प्यात ३० तक्रारी प्राप्त झाल्या.
पहिल्या टप्प्यात एनडीएची विश्वासार्हता पणाला लागली असली तरी, भाजपाची खरी परीक्षा दुसऱ्या टप्प्यात आहे. शिवाय, केवळ राजदच नाही तर काँग्रेसलाही स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान असेल.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान वाढण्याची कारणे तपासली तर अनेक गोष्टी समोर येतात. आता या गोष्टीचा कोणाला आणि कसा फायदा होणार हे आपण जाणून घेतले पाहिजे
गेल्या काही निवडणुकांमधील आकडेवारीनुसार, २००५ ते २०२० या काळात महिलांच्या मतदानात मोठी वाढ झाली, परंतु त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वात अपेक्षित वाढ झाली नाही.
बिहारमधील लोक गेल्या अनेक दशकांपासून निराश आहेत. राज्य आता एका मजबूत पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळे बिहारचे लोक जन सुराज पक्षाकडे पर्याय म्हणून पाहत आहेत.
पंतप्रधान मोदींकडे नितीश कुमारांचा रिमोट कंट्रोल आहे. नितीश कुमार नरेंद्र मोदी जे काही चॅनेल दाबतील ते चालू करतील. सरकार नितीशने नाही तर मोदी, शहा आणि नागपूरने चालवले आहे.