केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एलपीजी सिलिंडर, उज्ज्वला योजना आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने रक्षाबंधनाची मोठी भेट सामान्य जनतेला दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या मंत्र्यांच्या विधानामुळे आणि व्हिडिओमुळे सरकार अडचणीत आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
तिसऱ्या भाषेवरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. ठाकरे बंधूंनी विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेच्या निर्णयावरुन सरकारमधील मतभेद उघड झाले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना भेट देत सरकारने किमान आधारभूत किमतीत ५० टक्के वाढ केली आहे. २०२५-२६ च्या खरीप विपणन हंगामासाठी किमान आधारभूत किमतीला मान्यता…
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली.
state cabinet meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मत्स्य व्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्यात आला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीतून सर्वसामान्यांना थोडासा का होईना दिसाला मिळाला आहे.
आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळामध्ये होमगार्डसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ४० हजार होमगार्डना याचा लाभ होणार आहे.
आजच्या राज्य मंत्रीमंडळाकडून २६ आयटीआय संस्थांचे नामकरण केले गेले आहे. मागील मंत्रीमंडळ बैठकीमध्ये १४ आयटीआयचे नामकरण करण्यात आले होते. राज्यात एकूण ४० आयटीआयचे नामकरण झाले आहे. जाणून घ्या नामकरण झालेल्या…
नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्षांचा झाला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी अडीच - अडीच वर्ष असे दोन नगराध्यक्ष…
Maharashtra Cabinet Meeting Decision : न्या. शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला असून, मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार आहे.
सात वर्षाच्या कालावधीनंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते सुमारे ५५ हजार कोटींच्या घरात असल्याचे…
राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Meeting) बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे आता महाराष्ट्राचे राज्यगीत (Maharashtra Song) असेल.
राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. अशाप्रकारे नियुक्त…
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्थानिक व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. मात्र रेल्वेची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होते म्हणून विविध लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून मागणी केलेली होती.
सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग कल्याणाची (Divyang Welfare) दोन कार्यासने वेगळी करुन हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालयं यांचा देखील…
पोलिस शिपाई संवर्गातील २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅ. नाथ पै यांचे नाव देण्यावरही यावेळी शिक्कामोर्तब…
यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिल्याची माहिती आहे.