ग्रहणकाळात साधारणपणे मंदिरे बंद ठेवली जातात, पण भारतात अशी ४ मंदिरे आहेत जी ग्रहणावेळीही खुले राहतात. पौराणिक कथांमुळे आणि विशेष मान्यतेमुळे येथे पूजा-अर्चना थांबत नाही.
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी आहे. त्या दिवशी दुपारपासून सुतक काळ सुरू होईल. चंद्रग्रहणाचा सुतक काळ गर्भवती महिलांसाठी धोकादायक असतो. या काळात सावधगिरी बाळगली पाहिजे.
गेल्या एका महिन्यापासून इंटरनेटवर चंद्र आणि सूर्यग्रहणांची चर्चा आहे. ग्रहण पुन्हा पुन्हा ट्रेंड होत आहेत. काही दिवसांत होणारे २०२५ चे ग्रहण या वर्षातील सर्वात खास ग्रहण का आहे ते जाणून…
पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी असून यावेळी खूप खास मानला जातो कारण या काळात पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणासह होत आहे, जो ५ राशींसाठी फायदेशीर आहे.
५ मे अर्थात आज शुक्रवार आहे. काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी सामान्य असेल. तर काही लोकांच्या राशीत शुभ योग तसेच फायद्याच्या अनेक गोष्टी घडणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया…
चंद्रग्रहण काळात कोणत्याही निर्जनठिकाणी किंवा स्मशानभूमीजवळ जाऊ नये. या काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व जास्त असते. चंद्रग्रहण काळात अन्न घेऊ नका. चंद्रग्रहण काळात रागावू नका, राग येणे तुमच्यासाठी पुढील 15 दिवस…