यावर्षी धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. या दिवशी काही राशीच्या लोकांना आव्हानात्मक परिणामांना सामोरे जावे लागेल. चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्या राशीच्या जीवनात बदल होणार जाणून घ्या
वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. यावेळी सुतक काळ देखील मानले जाते. ग्रहणाच्या वेळी खाणे पिणे आणि पूजा अर्चना करणे निषिद्ध आहे. ग्रहणादरम्यान अंत्यसंस्कार करणे योग्य की अयोग्य जाणून घ्या
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. अशा वेळी काही राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या वाढू शकतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या
ग्रहणकाळात साधारणपणे मंदिरे बंद ठेवली जातात, पण भारतात अशी ४ मंदिरे आहेत जी ग्रहणावेळीही खुले राहतात. पौराणिक कथांमुळे आणि विशेष मान्यतेमुळे येथे पूजा-अर्चना थांबत नाही.
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी आहे. त्या दिवशी दुपारपासून सुतक काळ सुरू होईल. चंद्रग्रहणाचा सुतक काळ गर्भवती महिलांसाठी धोकादायक असतो. या काळात सावधगिरी बाळगली पाहिजे.
गेल्या एका महिन्यापासून इंटरनेटवर चंद्र आणि सूर्यग्रहणांची चर्चा आहे. ग्रहण पुन्हा पुन्हा ट्रेंड होत आहेत. काही दिवसांत होणारे २०२५ चे ग्रहण या वर्षातील सर्वात खास ग्रहण का आहे ते जाणून…
पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी असून यावेळी खूप खास मानला जातो कारण या काळात पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणासह होत आहे, जो ५ राशींसाठी फायदेशीर आहे.
५ मे अर्थात आज शुक्रवार आहे. काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी सामान्य असेल. तर काही लोकांच्या राशीत शुभ योग तसेच फायद्याच्या अनेक गोष्टी घडणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया…
चंद्रग्रहण काळात कोणत्याही निर्जनठिकाणी किंवा स्मशानभूमीजवळ जाऊ नये. या काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व जास्त असते. चंद्रग्रहण काळात अन्न घेऊ नका. चंद्रग्रहण काळात रागावू नका, राग येणे तुमच्यासाठी पुढील 15 दिवस…