दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजप सत्ता स्थापन करणार आहे. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असतील आणि नवे मंत्रिमंडळ कसं असेल याबद्दल चर्चा सुरू आहे. नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा येत्या १० दिवसात केली…
जेव्हा भाजपने ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली, तेव्हा केंद्र आणि महाराष्ट्रात AAP नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजप २६ वर्षांनंतर दिल्लीत सत्तेवर आला आहे. भाजपचा ४८ जागांवर विजय झाला तर आम आदमी पक्ष ६२ वरून २२…
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला असून भाजप 27 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सत्तेवर परतला आहे. आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांचा व्यक्तिगत पराभव देखील या विजयात महत्त्वाचा मानला…
देशाची राजधानी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचा २७ वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा पराभव केला आहे.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. कॉंग्रेसला एकही जागा न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव होताना दिसत असून २७ वर्षांनंतर दिल्लीची सूत्र भाजपच्या हातात जाताना दिसत आहेत. भाजपला सर्वात मोठा धक्का अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने बसला आहे.
Delhi Election Result 2025 Highlights Updates : भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे तर आम आदमी पक्षाने 28 जागांची आघाडी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर 'कमळ…
Delhi Election Result 2025 Highlights Updates : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. मतदानानंतर आम आमदी पार्टी आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज…
Delhi Election Result 2025 Highlights Updates : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व 70 जागांसाठी शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. येत्या पाच वर्षांत दिल्ली कोणाच्या ताब्यात राहणार हे चित्र…
दिल्ली विधानसभा निवडणुकीता निकाल शनिवारी म्हणजेच आज 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. सकाळी 7 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानानंतर आम आमदी पार्टी आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे.
दिल्लीची निवडणूक भाजपने जिंकली तर ओडिशा, महाराष्ट्र, काश्मीर आणि हरियाणा नंतर हे पाचवं राज्य ठरणार आहे. त्यामुळे एका वर्षात भाजप पाच राज्य काबीज करणारा पक्ष ठरणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलच्या निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या अंदाजांनी गेली १० वर्ष सत्तेत असलेल्या आपचं टेन्शन वाढलं आहे.
उमेदवारांना १५ कोटींची ऑफर का दिली जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात निकालाआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्ला…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम आणि अचानक वाढलेल्या मतांची आकडेवारीवरून गेले दोन महिने विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. उद्या ८ फ्रेब्रुवारी रोजी दिल्ली निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.