निवडणुकीत मी इथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण झाला आहे. राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघाला काही कमी पडणार नाही, असा शब्द दिला आहे.
राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील मिरज, शिराळा, कडेगाव,…
राज्यात पाऊस न पडल्याने सोळा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. यामुळे पाणी तसेच जनावरांना चारा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. या दुष्काळी परिस्थितीत सर्व संकटांंना सामोरे…
यंदा सरासरी पेक्षा खूपच कमी पर्जन्यमान झाले, याचा परिणाम पेरणीवर झाला कशीबशी पन्नास टक्के पेरणी झाली, मात्र आता गेल्या तीन आठ्वड्यंपासून पावसाने दडी मारल्याने ही पिके जळून गेली आहेत. परिणामी…