सध्या भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ होता आहे. त्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी देखील शेअर बाजाराकडे पाठ फिरवल्याची दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर बातमी..
आरबीआयच्या मंजूरीनंतर वन ९७ कम्युनिकेशन्सने त्यांचा ऑफलाइन मर्चंट पेमेंट व्यवसाय पीपीएसएलकडे हस्तांतरित केला. तर चीनच्या अलिबाबा ग्रुपने पेटीएममधील संपूर्ण हिस्सा विकला आहे.
आता स्वस्त कर्ज मिळणार आहे. सरकारी विभागाने मोठे पाऊल उचलत भारतीय व्यवसायांना बळकटी देण्याचे ठरवले आहे. कशी असणार प्रक्रिया आणि काय आहे ही योजना जाणून घ्या
आर्थिक वर्ष 2023- 24 मध्ये 71.28 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती. तर, 2013-14 मध्ये विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 36.05 टक्के होते. गत अकरा वर्षांत विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले…