काल रविवारी २६ डिसेंबर रोजी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची…
उत्तर प्रदेशच्या रेवा जिल्हय़ातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व साकीनाक्यातील घटना यात काय फरक आहे? दोन्ही घटनांत महिलांचेच बळी गेले, पण हंगामा फक्त महाराष्ट्रात होतोय. फरक असा आहे की, महाराष्ट्रात भाजपचे…
विशेष अधिवेशनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समर्थन केलं आहे. व राजभवन हे भाजपाचे कार्यालय झाले आहे. राज्यपालांनी…
“सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे असे राज्यपाल…
भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी महाराष्ट्राच्या मनात व्यक्तिगत कटुता असण्याचे कारण नाही, पण राज्यपाल म्हणून त्यांचे वर्तन घटनाविरोधी व राजकीय बोटचेपेपणाचे आहे.
राज्यपालांनी आज नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठातील विविध उपक्रमास भेट दिली. यावेळी कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या रेनहाँर्वेस्टिंग, स्टार्ट अप उपक्रमांच कौतूक करत विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन…
महाराष्ट्र लोक सेवा आयोग (एमपीएससी) च्या सदस्यांच्या नियुक्ति बाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यानी आज मंजूरी दिल्याबाबतच्या माहितीला राजभवनच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. याबाबतचा प्रस्ताव ३१ जुलै नंतर राजभवनात गेल्याबाबत…
राज्याचे राज्यपाल वारंवार सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करत आहेत. ५, ६ आणि सात ऑगस्ट रोजी राज्यपांलाचे हिंगोली, परभणी, नांदेड येथे दौ-याचे कार्यक्रम आहेत. त्यात त्यांच्या हस्ते सरकारी वास्तुंच्या उदघाटनाचे कार्यक्रम घेण्यात…
महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव गेल्या 8 महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. राज्यपालांनी अजूनही या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
आयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. उभय अधिकाऱ्यांनी…
महाराष्ट्र सरकारचे वकील रफिक दादा यांनी सांगितले की, राज्यपालांपुढे शिफारस स्वीकारणे किंवा नाकारणे असे दोनच पर्याय असतात, तिसरा पर्याय असत नाही. महाराष्ट्र सरकार कामकाज अधिनियमानुसार नामनिर्देशनाचा प्रश्न हा नियम १५…
राज्यपालांनी २४ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र पाठविले आहे. त्यात महत्वाच्या तीन मुद्दयांवर लक्ष वेधण्यात आले आहे. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे ५ आणि ६ जुलै रोजी…
‘नवराष्ट्र’ला मिळालेल्या विशेष माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाला आधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संभाव्य तारखांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवावा लागेल. त्यासाठी मंत्रीमंडळाची बैठक व्हावी लागेल. पण येत्या चार दिवसात तरी राज्य…
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने(SNDT) पुढील २५ वर्षांत आपले स्वरूप कसे असावे याचा विकास आराखडा (ब्लु प्रिंट)(Blue Print) तयार करून विद्यापीठाचा नावलौकिक जगात कसा वाढवता येईल यादृष्टीने विचार करावा अशी…