महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवन येथे आयोजित 'सत्यशोधक चळवळ' परिसंवादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ओबीसी विचार हा महाराष्ट्राने देशाला दिलेला वारसा असल्याचे सांगत तो देशभर पोहोचवण्याची गरज व्यक्त…
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस लवकरच रस्त्यावर उतरेल, असा इशारा सपकाळ यांनी दिला आहे.
राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराच्या कथित प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकार आणि RSS वर निशाणा साधला. मुख्य आरोपींना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली…
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी अशी सरळ सरळ लढाई असून या लढाईमध्ये अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची आहे, ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढू, असे प्रतिपादन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. "महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला" असा आरोप त्यांनी सोशल मीडियातून केला.
नांदेडमधील आसूड मोर्चातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी, तरुण आणि महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप करत भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीने 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. सत्तेचा गैरवापर, साम-दाम-दंड-भेद नीती आणि लोकशाहीऐवजी ठोकशाहीचे राजकारण सुरू असल्याचा दावा…
RTI नियम 2026 मधील शुल्कवाढ, 'प्रयोजन' नमूद करण्याची सक्ती आणि इतर तरतुदींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेप घेतला आहे. नागरिकांचा माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी…
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सरकारने तातडीने बेकायदेशीर तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "देशातील आजची परिस्थीती पाहता आपल्याला सत्य व अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे," असे आवाहन त्यांनी…
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, आपणही आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नटराजन यांचा अर्ज रद्द करून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेतलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
लहान पक्षांचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसला ‘बुडते जहाज’ असे संबोधले. यावरून आता काँग्रेसनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून "भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’' असल्याचे…
१२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाले तर मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही व दाखवावे असे एकही ‘काम’ नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
देशविरोधी भूमिका घेणाऱ्या गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून व भाजप पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी येत असून निवडणुकीतून अर्ज माघारी घेतल्याच्या कारणावरून दोन उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धण सकपाळ यांनी हि माहिती दिली आहे. साहेबराव कांबळे आणि…
भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ नाही तर ‘नॉमिनेशन सिस्टिम’ भाजपाला हवी आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, शेतकऱ्यांची क्रूर थट्टा काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.