तुम्ही २०२६ मध्ये श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर योग्य सवयींनी ते साध्य करता येईल. बचतीपासून खर्चावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत काही पावले उचलून करोडपती होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करू शकता.
दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन करून, सरकार केवळ ५५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अंदाजे ७५ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनबाबत विशेष वागणूक का देते? असा प्रश्न निर्माण झाला.
तुमचा आयटीआर दाखल करताना उत्पन्न लपवले असेल, करबचत गुंतवणुकीचा पुरावा दिला नसेल, क्रेडिट कार्डवर जास्त खर्च केला असेल किंवा विभागाच्या नोंदींशी जुळत नसलेले आर्थिक व्यवहार केले असतील, तर तुम्हाला निश्चितच…
भारतातील रस्त्यांवर आणि चाैकाचाैकांत समोसे, पाणीपुरी आणि चाट यांच्या असंख्य गाड्या लागलेल्या असतात. भारतीयांच्या आवडीचे हे स्ट्रीट फूड फक्त भारतातच नाही तर परदेशातही फार लोकप्रिय आहे. अनेकजण रस्त्यावर असलेल्या या…
भारतीय कंपन्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या कर्जाची आवश्यकता आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार भारतीय कंपन्यांना आर्थिक वर्ष २०२६ ते २०३० दरम्यान सुमारे ११५-१२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज उभारावे लागेल.