भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये राज्य कर्जात अभूतपूर्व वाढ झाल्याचे उघड झाले असून कर्जाच्या ओझ्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
बॅंकेमुळे देशाचं अर्थचलन सुधारण्यास मदत होते. देशाची महत्त्वाची बॅंक भारतीय रिझर्व बॅंकेला महत्त्व आहे. मात्र देशात पहिली अशी एक बॅंक होती जिथे चक्क भारतीयांना प्रवेश नव्हता कोणती होती ही बॅंक…
नीती आयोगाचे सीईओ यांनी सांगितले की भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताने जपानला मागे टाकले आहे. नक्की हे कसे घडले याबाबत अधिक माहिती जाणून घ्या
Indian Economy News : जागतिक आर्थिक दृष्टिकोनादरम्यान, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.3 टक्के वाढण्याची शक्यता आहे. असा अहवाल (WESP) मध्ये असा अंदाज आहे.