रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडत असून रस्ता खोदला जात आहे. यावेळी अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नाही.
शहराच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांकडून तब्बल ४५० कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सुमारे १२०० सीसीटीव्ही शहरात बसविले जाणार आहेत.
रस्ते अपघातात जलद उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सहा राज्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून कॅशलेस उपचार योजना लागू केली होती.
भारत त्याच्या आव्हानात्मक रस्त्यांच्या परिस्थितीसाठी कुप्रसिद्ध आहे. परंतु काही रस्ते विशेषतः त्रासदायक आहेत. त्यांचे अरुंद मार्ग, खडी वळणे आणि अनिश्चित खडकांमुळे ते अगदी प्रशिक्षित रायडर्सनाही थंडी देऊ शकतात. भारतातील काही…
जेवढे अंतर कापले असेल तेवढाच टोल देण्याची व्यवस्था येत्या मार्च महिन्यापासून सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय महामार्ग तथा रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.