Food Inflation : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसू लागली आहे. कांदा, खाद्यतेल, साखर आणि विविध डाळींच्या किमती अचानक वाढल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम स्वयंपाकघरावरही झाला आहे. ऐन सणासुदीच्यावेळी…
1947 Vs 2026 : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशातील वस्तूंचे दर ऐकून आज कोणाचाही विश्वास बसणार नाही. त्याकाळी पेट्रोल अवघ्या २५ पैसे लिटर, दूध २० पैसे…
भारतातील किरकोळ महागाई पुन्हा एकदा गंभीर वाढीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, गेल्या १६ महिन्यांत प्रथमच जूनमधील किरकोळ महागाईचे आकडे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात
देशात भाजीपाला, डाळी आणि चिकन-मशाले यांच्या वाढत्या किमतींमुळे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या थाळ्यांच्या किमतींनी गेल्या ५ महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडवून टाकणारी ही महत्त्वाची आणि…
Inflation Crisis- वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. दुसरीकडे, किरकोळ महागाई मे महिन्यात वाढून ३.९३% झाली आहे, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती.
शहरांमधील परिस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी, ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडत आहे. ग्रामीण भागातील लोकांना काम मिळत नाहीये आणि यामुळे रोजगार बाजारात संकट निर्माण झाले आहे. नेमकी काय आहे परिस्थिती?…
आखाती युद्धामुळे भारतात वाढलेल्या तेल आणि वायूच्या किमतींचा परिणाम आता महागाईच्या आकडेवारीत दिसू लागला आहे. मे २०२६ मध्ये किरकोळ महागाई वाढली. आकडेवारी आली समोर
RBI च्या 'मॉनेटरी पॉलिसी कमिटी'ने रेपो दर ५.५% वर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या वास्तविक GDP विकास दराचा…
झर्व्ह बँकेने रेपो दर ५.२५% वर कायम ठेवला आहे. २०२६-२७ साठी कंज्यूमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाईचा अंदाज ४.५% वरून ५.१% पर्यंत वाढवला आहे, तर वास्तविक GDP विकास दराचा अंदाज ६.९%…
एका नवीन अहवालातून असे सूचित होत आहे की, भारतातील महागाई खरोखरच वाढण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे, महागाईचा हा आगामी 'हल्ला' अमेरिका-इराण संघर्षाशी संबंधित नसून, तो प्रामुख्याने वेगळ्या कारणासाठी आहे.
घाऊक महागाई सलग चौथ्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये 2.13 टक्क्यांवर पोहोचली. मागच्या ११ महिन्यांमधली ही सर्वोच्च पातळी आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे अन्न आणि अखाद्य वस्तूंच्या किमती वाढल्या.
ऑक्टोबरमध्ये भारताचा किरकोळ महागाई दर ०.२५ टक्क्यांपर्यंत घसरला, जो सप्टेंबरमध्ये १.५४ टक्के होता. महत्त्वाचे म्हणजे, २०१२ मध्ये सुरू झालेल्या चालू मालिकेतील हा सर्वात कमी महागाई दर आहे.
'नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड्स २०२५' च्या शानदार सोहळ्यात सागर विसावाडिया यांना 'रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर' (Real Estate Changemaker of the Year) या पुरस्काराने गौरवण्यात आले.
Retail Inflation: सामान्य माणसाला महागाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात अन्नपदार्थांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे, या महिन्यात भारतातील किरकोळ महागाई १.५५ टक्क्यांवर आली आहे.
आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दर्शवत आहेत की पुढेही हा ट्रेंड कायम राहील. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पर्यंत सतत वाढ झाल्यानंतर, नोव्हेंबरपासून दर महिन्याला महागाई कमी होत आहे. काय झाल स्वस्त…
सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा रेपो दरात ०.२५% कपात करू शकते. महागाई दर सध्या सरासरी ४% पेक्षा कमी असल्याने रेपो दर कमी होण्याची शक्यता आहे.
WPI Inflation: उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अन्न उत्पादने, इतर उत्पादन, वीज आणि कापड उत्पादन इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे मार्च २०२५ मध्ये महागाई वार्षिक आधारावर वाढली. घाऊक किंमत निर्देशांकाच्या आकडे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार, महागाई दरासंदर्भात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये 2024 किरकोळ महागाई दर 4.83 टक्के नोंदवला गेला आहे. जो येत्या काळात उतरणीला लागण्याची शक्यता आहे.
याआधी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर (WPI) १४.५५ टक्क्यांवर गेला होता. फेब्रुवारी महिन्यात हा दर १३.४३ टक्क्यांवरुन १३.११ टक्क्यांवर पोहोचला होता. घाऊक महागाईचा दर गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये १०.७४…