कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या अद्वितीय शौर्याचे स्मरण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद कुटुंबीयांना राज्य सरकारचा कायम पाठिंबा असल्याचे सांगितले. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही त्यांनी भर दिला.
Kargil Vijay Diwas History: २६ जुलैचा संपूर्ण इतिहास, कारगिल विजय दिसाची गाथा आणि या दिवशी घडलेल्या राजकीय, ऐतिहासिक घटना तसेच थोर व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू जाणून घ्या.
भारताच्या इतिहासात अनेक गौरवशाली क्षण आले, जे आठवूनच आपल्याला अभिमान वाटते. यातीलच गौरवशाली इतिहास म्हणजे कारगिल युद्धातील विजय. याच गौरवशाली इतिहासाबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
भारत आज २५ वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. याच दिवशी भारताला या युद्धात विजय मिळाला. कारगिल युद्धात शेकडो भारतीय सैनिकांनी आपले बलिदान दिले. आज सोशल मीडियावर याच संबंधी…
1999 मध्ये कारगिलच्या बर्फाळ शिखरांवर तब्बल तीन महिने शत्रुशी लढा देत भारतीय सैनिकांनी 26 जुलै 1999 रोजी 'ऑपरेशन विजय' ची घोषणा केली. दिवस, महिने, वर्षे, शतके लोटतात, ऋतूही बदलतात पण…
टायगर हिलच्या विजयानंतर नवाझ शरीफ घाबरून अमेरिकेत गेले आणि त्यांनी युद्धविरामाची चर्चा सुरू केली पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले - “जोपर्यंत आम्ही प्रत्येक सीमेवरून या पाकिस्तानींना बाहेर काढत नाही…