केडीएमसी म्हणजे घाणीचं साम्राज्य असा शिक्का मोर्तब होत आहे. पालिका स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्या उपाययोजना राबवत तर नाहीच मात्र अर्धवट कामं तशीच ठेवली जात आहे. यावरुनच पालिका अधिकाऱ्यांचा हलगर्डीपणा यातून दिसून…
साडे सहा हजार कुटुंबाना बेघर होऊ देणार नाही ,त्यांच्या घरांवर कारवाई होऊ देणार नाही ..आदित्य ठाकरेंसह पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, नेमंक प्रकरण काय ?
सुभाष नगर परिसरात टाकण्यात आलेली पाण्याची लाईन अनेक वर्षे जुनी असून त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. पाण्याची पाईपलाईन जीर्ण झाल्याने यामध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपते. हेच गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांच्या…
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या मूळच्या कल्याणच्या त्याच शहरामध्ये आरोग्य सेवेची ही अवस्था का ? स्मार्ट सिटीची दिव्य स्वप्न साकारताना आरोग्यासाठी सेवा म्हणून आनंदीबाई जोशी यांच्या नावे सुसज्ज…
तीस वर्ष व त्यापेक्षाही जुन्या झालेल्या इमारती कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने अस्तित्वात उभ्या आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांनी ज्यादा नका कमविण्याच्या भानगडीत बनावट साहित्य वापरून त्या उभ्या केल्या…