मिरा-भाईंदरमधील उत्तन परिसरात कोळी समाजाचा पारंपरिक नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, फुलांनी सजवलेले कलश, नारळ आणि भगव्या ध्वजांनी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
चार महिन्यांनंतर कोळी बांधवांना पुन्हा ‘दर्याची ओढ’ लागली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त कल्याणच्या भोईवाडा कोळीवाड्यात पारंपरिक वेशभूषा, कोळीगीतांचा गजर आणि समुद्रपूजेची लगबग सुरू झाली आहे.
नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी समाजामध्ये विशेष महत्त्व आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव पारंपरिक कोळी गीत गातात. या कोळी गीतांमागील काय परंपरा आहे…
श्रावण पौर्णिमेला साजरा केला जाणार सण म्हणजे नारळी पौर्णिमा. कोळी समाजाच्या सागरी जीवनाशी जोडलेला महत्त्वाचा सण. या दिवशी समुद्रदेवतेची पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळी पौर्णिमेचा इतिहास आणि…
नारळी पौर्णिमा सणांचा सगळीकडे उत्साह निर्माण झाला आहे. यादिवशी समुद्रात सोन्याचा नारळ अर्पण केला जातो आणि पूजा केली जाते. महाराष्ट्रातील कोळी समाज आणि किनारपट्टीवरील भागात नारळी पौर्णिमा सण प्रामुख्याने साजरा…
नारळी पौर्णिमा आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून, मुंबई आणि नवी मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये सणाची लगबग सुरू झाली आहे. समुद्राशी असलेले नाते आणि पिढ्यानपिढ्या जपलेली सागरी संस्कृती जपणाऱ्या या उत्सवासाठी कोळी…
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्थगिती दिली आहे. "मुंबई सर्वप्रथम कोळी बांधवांचीच आहे" असे म्हणत त्यांनी बीएमसीला कडक निर्देश दिले.
आदिवासी महादेव जमातीवर शासन अन्याय करतंय हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि यासाठीच आम्ही आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला निवेदन देऊन निषेध…