मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्थगिती दिली आहे. "मुंबई सर्वप्रथम कोळी बांधवांचीच आहे" असे म्हणत त्यांनी बीएमसीला कडक निर्देश दिले.
आदिवासी महादेव जमातीवर शासन अन्याय करतंय हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि यासाठीच आम्ही आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला निवेदन देऊन निषेध…