मुंबईत मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अन्न आणि इतर वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचे मोठे हाल…
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होत असते. यावर उपाय म्हणून पालिकेने सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्स आणि आउटफॉल्सवर विशेष लोखंडी जाळ्या बसवण्याचे काम हाती…
मुंबई महानगर प्रदेश मधील रिअल इस्टेट बाजारात एक संरचनात्मक बदल सुरू आहे, जो रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) अधिनियम, 2016 अंतर्गत कडक अनुपालन आणि चॅनेल पार्टनर्ससाठी अनिवार्य कौशल्य प्रमाणनामुळे वेगाने…
हॉटेल व्यवसाय डगमगेल आणि त्यात काम करणारे हजारो परप्रांतीय कामगार गावाकडे परततील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या ताज्या आकडेवारीने हा अंदाज फोल ठरला…
मुंबईतील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहिला मिळत आहे. इतकेच नाहीतर पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत.