Devendra Fadnavis: हरिनामाच्या अखंड परंपरेमुळे भारताची संस्कृती आणि संस्कार पिढ्यान्पिढ्या जपले गेले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त…
Manjari Tribal Students Protest: मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या बेमुदत उपोषणाचा तेरावा दिवस असून, एका आंदोलक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Dharashiv News: वीजचोरीविरोधातील कारवाईत अपयश, थकबाकी वसुलीतील दिरंगाई तसेच स्मार्ट मीटर पडताळणी, ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि फिडर ट्रिपिंगसह विविध कामांतील त्रुटींवर महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे. २४ ऑगस्टच्या आदेशानुसार धाराशिवचे अधीक्षक…
Marathi Language:परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावर मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात राहून व्यवसाय करायचा असेल तर राज्यातील नियम आणि कायद्यांचे पालन करावे लागेल, असे समितीचे गोवर्धन देशमुख यांनी म्हटले…
समुद्राच्या तळाशी दडलेला प्राचीन इतिहास उलगडण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मोठी तयारी केली आहे. महाराष्ट्रातील विजयदुर्ग आणि जंजिरासह देशातील पाच सागरी ठिकाणी पाण्याखाली शोधमोहीम राबवली जाणार आहे.
Tukaram Mundhe: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पाच खाद्यपदार्थ आउटलेट्सवर महाराष्ट्र FDAने कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छतेच्या नियमांतील त्रुटी तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन आढळल्याने चार फूड लायसन्स आणि एका…
देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात अल्पावधीत झालेल्या मोठ्या वाढीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
Advocates Protection Act: वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तातडीने स्वतंत्र वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी ॲड. शैलेश निकम आणि ॲड. राजेश निकम यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.…
Amravati Hospital Fire: अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन रुग्णालय) NICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने वेळीच हालचाल करत ३६ नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढले.…
गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोपा येथे शाळेतील किरकोळ वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही विद्यार्थी जखमी झाले आहेत.
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी सुरू असलेल्या गौण खनिज वाहतुकीचा फटका नाशिककरांना बसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ओव्हरलोड वाहनांमधून माती-मुरूम रस्त्यावर सांडत असल्याने रस्त्यावर गाळाचा थर तयार होतो.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीमध्ये लहान मुलांना दिला जाणारा आहारातील वाटाणा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पुरंदर तालुक्यातील अंगणवाड्यांना दिला जाणारा वाटाणाही त्याच प्रतीचा असल्याचे…
श्रावण महिन्यानिमित्त एसटी महामंडळाच्या भंडारा विभागाने भाविकांसाठी एक अत्यंत खास आणि खिशाला परवडणारी विशेष योजना सुरू केली आहे. गावोगावच्या भाविकांना एका खास सवलतीसह थेट त्यांच्याच भागातून प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची…
गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत रस्ते अपघातात तब्बल १२४ जणांचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी आकडेवारी समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी बनवलेले रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेल्याने यामागील धक्कादायक सत्य…
पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणी खेचण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या जनित्रामधून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडतो. या धुरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पाच प्रमुख केंद्रांवर २२ कोटी रुपये खर्चुन 'इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर' बसवले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू स्थायी समितीचा दौरा तसेच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले.
World Entrepreneurs Day 2026: मुंबईत जागतिक उद्योजक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) आणि MACCIA यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत उद्योजकांना ‘वर्ल्ड…
पुरंदर तालुक्यात विमानतळ प्रकल्प जाहीर झाल्यापासून जमिनींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. जमीन खरेदी-विक्रीतील एजंट आता थेट घरोघरी पोहोचले असून, एक, दोन आणि पाच गुंठ्यांच्या प्लॉटची माहिती देणारी पत्रके नागरिकांना वाटत आहेत.
साताऱ्याच्या पूर्व भागात पावसाने दांडी मारल्याने पाणीटंचाई गंभीर झाली आहे. माण तालुक्यात पाण्याअभावी पिके करपू लागली असून, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे.
Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी ‘टाटा स्ट्राइव्ह’च्या माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार युवकांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे...