कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि किन्नर अस्मिता संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे 'किन्नर महोत्सव 2026' उत्साहात पार पडला. तृतीयपंथीय समाजाला सन्मान, समानता आणि समाजात योग्य ओळख मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आले…
कर्जत तालुक्यातील सांगवी येथील सनाधरा रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळून मनोज नावाचा कामगार तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. लोखंडी बीममध्ये अडकल्याने तो गंभीर संकटात सापडला होता. खोपोलीच्या हेल्प फाउंडेशनच्या…
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील सुरू असलेल्या बांधकामांमध्ये सिमेंटचा वापर केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. मात्र उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सिमेंटचा वापर झालेला नसून या कामांमुळे युनेस्कोच्या जागतिक…
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत वार्षिक वेतनवाढीतील १ टक्के फरक, वाढीव महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुलैच्या वेतनात (ऑगस्टमध्ये देय)…
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील काही दिवसांत पावसाचा…
थायलंड येथे झालेल्या १५ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील सुर्ली गावच्या अंजली संतोष वेताळ हिने ६२ किलो वजनगटात कांस्यपदक जिंकून भारतासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. दुखापतीवर मात करत…
टोयोटा किर्लोस्कर मोटर भारताला आपली प्रमुख जागतिक बाजारपेठ मानून शाश्वत मोबिलिटी आणि उत्पादनांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. २०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांत पश्चिम भारतात १६% ची विक्री वाढ नोंदवल्यानंतर, कंपनीने…
तांत्रिक कामांमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्याचे मार्ग बदलून त्या इतर पर्यायी स्थानकांवरून चालवल्या जाणार आहेत.
लोहगडावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नसून, तो कट रचून केलेला खून असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. त्याची होणारी पत्नी सिया आणि तिच्या प्रियकर चेतन चौधरीनेच केतनला दरीत ढकलून…
'सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेत शिरूरच्या अवघ्या नऊ वर्षांच्या अनघा अश्विनी प्रसाद शिंदे हिची निवड झाल्याने शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सातारा जिल्ह्यातील रहीमतपूर येथे पोलिसांनी आणि बाल संरक्षण यंत्रणेने वेळेवर हस्तक्षेप करत १५ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला. गावाबाहेरील मंदिरात विवाहाची संपूर्ण तयारी झालेली असतानाच पोलिसांनी घटनास्थळी…
मुंबई मेट्रो लाईन रबी वर, मानखुर्द येथील डीएन नगर ते मंडालेदरम्यान असलेल्या या प्रतिष्ठित झिरो ब्रिजमध्ये एक अद्वितीय खांब रचना आहे, जी त्याला 'शून्या'चा आकार देते. ही रचना प्राचीन भारतीय…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्राला अधिक अधिकार आणि सुविधा देऊन सक्षम करण्याची मागणी विद्यापीठ विकास मंचाने प्र-कुलगुरू प्रवीण वक्ते यांच्याकडे केली आहे. उपकेंद्राची स्थापना होऊनही अनेक कामांसाठी विद्यार्थ्यांना…
कर्जत तालुक्यातील वाढता विस्तार आणि वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नेरळ येथे महावितरणचे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात…
Asha Swayamsevika: राज्यातील आशा स्वयंसेविका आणि 21 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी (एनएचएम) कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री…
पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून तिघा भावांनी भर चौकात मोठा चाकू फिरवत गोंधळ घातला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जवाहर कॉलनीतील महिपत पाटील मामा चौकात…
'घूगुळ' हा महाराष्ट्रातील ग्रामीण लग्नकार्याची सुरुवात करणारा एक पारंपरिक व पवित्र विधी आहे, ज्यामध्ये कुलदैवताला लग्नकार्याचे आमंत्रण दिले जाते. पात्रातील निखाऱ्यांवर गुग्गुळ व धूप टाकून संपूर्ण घरभर त्याचा धूर पसरवला…
ग्रामीण महाराष्ट्रातील लग्नसंस्कारांत नवरीच्या भावांकडून 'बडाम नाचवणे' ही आनंद, शौर्य आणि कौटुंबिक भावना जपणारी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा साजरी केली जाते. यात मुख्य मानकरी भाऊ डोक्यावर पाण्याची कळशी उलटी ठेवून समतोल…
पुणे शहराकडे राज्य सरकारने अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २७ दस्तनोंदणी कार्यालयांपैकी तब्बल २१ कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधकांची पदे रिक्त आहेत.