Satara News: साताऱ्यात स्मार्ट मीटरवरून शिवसेनेचा महावितरणला इशारा! जनतेवर सक्ती झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय. वाचा सातारा जिल्ह्यातील ही मोठी राजकीय अपडेट.
महाराष्ट्र सरकारने इंधन आणि ऊर्जा बचतीसाठी मोठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ताफ्यात कपात आणि परदेश दौऱ्यांवर बंदी घातली असून मेट्रो प्रवासाची सक्ती केली आहे.
HSRP Maharashtra: राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविण्यासाठी दिलेली मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला. दत्ता बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
माण-खटाव तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईविरोधात शेतकरी आणि नागरिकांनी ४१ अंश तापमानात आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. म्हसवड येथे झालेल्या या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज्यातील सराफा व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शहरांत सोन्याच्या दरात किरकोळ घसरण दिसून आली आहे.
Sanjay Nirupam News: पंतप्रधान मोदींच्या पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनावरून टीका करणाऱ्या विरोधकांना संजय निरुपम यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "पंतप्रधानांनी पायी चालावे का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.
Census 2026 Maharashtra: छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेचे काम टाळणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. कामावर हजर न राहणाऱ्यांचे निलंबन आणि पगार कपात होणार.
राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून परिवहन मंत्री यांनी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी…
Mumbai University : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देत University of Mumbai च्या इतिहास विभागात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
Hind Kesari Kushti 2026: पंतप्रधान मोदींच्या इंधन बचती आणि वर्क फ्रॉम होमच्या आवाहनावर रोहित पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. "आधी स्वतःची उधळपट्टी थांबवा" म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे महापालिकेकडून अधिकृतरित्या मिळणाऱ्या नळ जोडणीत प्लंबरच मलिदा खाऊ लागले असून, एका नळजोडणीला नागरिकांकडून अतिरीक्त ५० हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
NCRB च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रात दर 5 मिनिटाला एक अनैसर्गिक मृत्यू होत आहे. या भयावह आकडेवारीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर 'जंगलराज' असल्याची टीका केली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना बूथस्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे १६ मे २०२६ पासून राज्यव्यापी संवाद दौरा सुरू करणार आहेत.
आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी उमरगा येथे भीम पॅंथर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आणि ‘जोडे मारो’ आंदोलनाद्वारे संताप व्यक्त केला.