Protest Against Smart Meter In Karad: कराडमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवर ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात वीज वितरण व तहसील कार्यालयावर धडक…
दिवसातून १० ते १२ वेळा वीज खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या सत्ताधारी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक दिली.
ग्राहकांकडे महावितरणचे सक्रिय कनेक्शन असणे आवश्यक असून, त्यांचा मंजूर वीज भार किमान 1 किलोवॅट असावा. तसेच, मागील एका वर्षाचा सरासरी मासिक वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी असणाऱ्या आणि कोणतीही थकबाकी…
दक्षिण पुण्यातील कात्रज, सुखसागर नगर, आंबेगाव, दत्तनगर, संतोषनगर, अंजनीनगर तसेच नव्याने समाविष्ट गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक हैराण झाले आहेत.
राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देखभाल, दुरुस्तीची कामे आता दुपारी करण्याऐवजी सकाळी केली जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याची सूचना केली असून, त्यादृष्टीने कंपनीवरील कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी यशस्वी पावले टाकण्यात आली.
६ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत ठरलेले लेखी कार्यवृत्त प्रशासनाने बदलल्याचा आरोप करत समितीने ९ ऑक्टोबरपासून संपाचा निर्णय घेतला. कृती समितीने मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून तोडगा काढावा.
खाजगीकरणाच्या विरोधात विज कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी संतापलेले पाहायला मिळत आहे. महावितरणने विज कर्मचाऱ्यांना कामांवर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.
तालुक्यात असलेल्या वीज ग्राहकांचे वीज मीटरचे तीन तेरा वाजल्याचं दिसून आलं आहे. मीटर तपासण्याची यंत्रणा कर्जत महावितरण कार्यालयात उपलब्ध नाही. त्यामुळे वीज मीटर तालुक्यातील ग्राहकांना पनवेलला जावं लागत आहे.
चिपळूणमध्ये स्मार्टवीज मिटर बसवल्यानंतर वाढीव वीज बिल येत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय ग्राहकांची संमत्ती नसतानाही जबदस्तीने महावितरणकडून स्मार्ट वीज मिटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत.
महावितरणला केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे 'सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी' पुरस्कार प्रदान करण्यात आला. वीज वितरण सुधारणा, सौर ऊर्जा प्रकल्प, आणि कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठ्यासारख्या योजनांमुळे हा सन्मान मिळाला.
शहरात वास्तव्यास असलेले महावितरण जळगाव जामोद येथील सहाय्यक अभियंता किशोर माणिकराव होणे यांना थकीत वीज बिलाची वसुली करत असताना जळगाव शहरातीलच कुरेशी मोहल्ल्यामध्ये शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ला पूरक अशी स्वतंत्र योजना महाराष्ट्र सरकार आणणार आहे. तसेच, राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.