• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • How Did Maharashtra Get Mumbai

‘हो, मुंबई आमच्या बापाची!’ मुंबई महाराष्ट्रात आणण्यामागचा मराठी वीरांचा संघर्ष

महाराष्ट्र दिनानिमित्त 'मुंबई आणि तिला मिळवण्यामागचा मराठी माणसाचा संघर्ष' या विषयावर एक तडकता फडकता भाषण द्या आणि श्रोत्यांची मान अभिमानाने आणखीन उंचवा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2025 | 04:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘१ मे’ ही फक्त तारीख नसून अवघ्या मराठी मुल्कासाठी फार महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. मराठी मनांना त्यांच्या हक्काचे राज्य मिळाले. मुंबईसारख्या महानगराला मिळवण्यासाठी दिलेल्या बलिदानाला खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली गेली ती आजच! १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिवस राज्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. संपूर्ण राज्यभरात हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्य पुनर्रचना कायदा (१९५६) अंतर्गत, भाषांच्या आधारे राज्यांची पुनर्र्चना गेली. Bombay State म्हणून ओळखला जाणाऱ्या राज्याची दोन भागात निर्मिती करण्यात आली एक म्हणजे गुजराती भाषिकांसाठी गुजरात तर मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र! पण या विभागणी वेळी पडलेला प्रश्न म्हणजे, मुंबई कुणाची?

IOCL मध्ये अप्रेन्टिस पदासाठी भरती; ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

मुंबई तेव्हाही महानगर होते आणि देशातील महत्वाचे शहर होते. मुंबईत मराठी, गुजराती, कच्छी तसेच कोकणी भाषिक लोकं मोठ्या प्रमाणावर राहत होते. त्याकाळी संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईसह मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली. तसेच गुजराती भाषिकांसाठी गुजरात आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र अशा मागणीने जोर धरला. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने अटोनात प्रयत्न केले. २५ एप्रिल १९६० रोजी संसदेत बॉम्बे पुनर्रचना कायदा मंजूर झाला.

प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

मुळात, २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाउंटन येथे मोर्चा व घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला न देण्याचा निर्णय घेतला होता. मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण आंदोलक शांत झाले नाहीत. अखेरीस मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशाने पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात अनेक आंदोलक शहीद झाले आणि जखमी झाले. यामध्ये १०६ आंदोलक शहीद झाले. मोठ्या संघर्षाने मुंबई महाराष्ट्रात आली आणि मराठी माणसाला त्याच्या हक्काचे राज्य मिळाले. तरीही अजून मराठी माणूस येथे आपल्या हक्कांसाठी लढतोय, आपल्या भाषेसाठी लढतोय, हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे.

Web Title: How did maharashtra get mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • marathi

संबंधित बातम्या

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
1

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात
2

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
4

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.