• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • How Did Maharashtra Get Mumbai

‘हो, मुंबई आमच्या बापाची!’ मुंबई महाराष्ट्रात आणण्यामागचा मराठी वीरांचा संघर्ष

महाराष्ट्र दिनानिमित्त 'मुंबई आणि तिला मिळवण्यामागचा मराठी माणसाचा संघर्ष' या विषयावर एक तडकता फडकता भाषण द्या आणि श्रोत्यांची मान अभिमानाने आणखीन उंचवा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2025 | 04:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘१ मे’ ही फक्त तारीख नसून अवघ्या मराठी मुल्कासाठी फार महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. मराठी मनांना त्यांच्या हक्काचे राज्य मिळाले. मुंबईसारख्या महानगराला मिळवण्यासाठी दिलेल्या बलिदानाला खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली गेली ती आजच! १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिवस राज्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. संपूर्ण राज्यभरात हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्य पुनर्रचना कायदा (१९५६) अंतर्गत, भाषांच्या आधारे राज्यांची पुनर्र्चना गेली. Bombay State म्हणून ओळखला जाणाऱ्या राज्याची दोन भागात निर्मिती करण्यात आली एक म्हणजे गुजराती भाषिकांसाठी गुजरात तर मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र! पण या विभागणी वेळी पडलेला प्रश्न म्हणजे, मुंबई कुणाची?

IOCL मध्ये अप्रेन्टिस पदासाठी भरती; ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

मुंबई तेव्हाही महानगर होते आणि देशातील महत्वाचे शहर होते. मुंबईत मराठी, गुजराती, कच्छी तसेच कोकणी भाषिक लोकं मोठ्या प्रमाणावर राहत होते. त्याकाळी संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईसह मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली. तसेच गुजराती भाषिकांसाठी गुजरात आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र अशा मागणीने जोर धरला. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने अटोनात प्रयत्न केले. २५ एप्रिल १९६० रोजी संसदेत बॉम्बे पुनर्रचना कायदा मंजूर झाला.

प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

मुळात, २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाउंटन येथे मोर्चा व घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला न देण्याचा निर्णय घेतला होता. मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण आंदोलक शांत झाले नाहीत. अखेरीस मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशाने पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात अनेक आंदोलक शहीद झाले आणि जखमी झाले. यामध्ये १०६ आंदोलक शहीद झाले. मोठ्या संघर्षाने मुंबई महाराष्ट्रात आली आणि मराठी माणसाला त्याच्या हक्काचे राज्य मिळाले. तरीही अजून मराठी माणूस येथे आपल्या हक्कांसाठी लढतोय, आपल्या भाषेसाठी लढतोय, हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे.

Web Title: How did maharashtra get mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • marathi

संबंधित बातम्या

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
1

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
2

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…
3

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
4

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

सरकारची मोठी कर सुधारणा, २०४७ पर्यंत समान कर स्लॅब लागू करण्याची तयारी

सरकारची मोठी कर सुधारणा, २०४७ पर्यंत समान कर स्लॅब लागू करण्याची तयारी

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

काळभैरवनाथाला दारु चढवण्या मागे खरा हेतू काय ? नेमकी याची आख्यायिका काय आहे, जाणून घ्या

काळभैरवनाथाला दारु चढवण्या मागे खरा हेतू काय ? नेमकी याची आख्यायिका काय आहे, जाणून घ्या

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.