योग्य विचार, सकारात्मक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण मेहनत यांची साथ मिळाली तर यश मिळवणे अवघड नाही. त्यामुळे कठीण प्रसंगात कोणत्याही वेळी खचून गेल्यासारखे वाटल्यास हे प्रेरणादायी सुविचार नक्कीच वाचा.
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमुळे जगण्याला नवीन ऊर्जा मिळते. विवेकानंदांनी सत्य, शुद्धता आणि निःस्वार्थता हे गुण बुद्धीला बळकटी देणारे आणि नैतिकतेला मानसिक शक्तीशी जोडणारे मानले जाते.
शारीरिक दृष्ट्या निरोगी जीवनशैली जगणे फार महत्वाचे आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे अनेकदा गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी सद्गुरू जग्गी वासूदेव यांनी दिलेल्या काही महत्वाच्या…
जया किशोरी यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक तरुणांना प्रेरित केले आहे. सोशल मीडियावर त्या नेहमीच सक्रिय असतात.अनेकदा त्यांनी आपली मत सोशल मीडियावर मांडली आहेत.
विवेक बिंद्रा (Vivek Bindra) यानिकासोबत ६ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाच्या आठ दिवसांनंतर १४ डिसेंबर २०२३ रोजी विवेक विरोधात नोएडा सेक्टर १२६ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली…