मुंबई गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्थानकाजवळ टोईंग व्हॅनची स्कॉर्पिओला धडक बसून अपघात झाला. या अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला, तर दोन जण जखमी झाले.
राष्ट्रवादी कॉंगेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दि. 23 सप्टेंबर रोजी चिपळूण येथे पत्रकारपरिषद घेतली त्यावेळी त्यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला तसेच मुंबई गोवा मार्गाबद्दल तीव्र…
कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. यासाठी मुंबईतील गणेशभक्त लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. सात तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने गणेश भक्त कोकणात जायला…
मुंबई गोवा महामार्गाचा वनवास संपण्याचे नाव घेत नाही. आगमी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. दरम्यान, गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला तरी महामार्गाची अवस्था दयनीय आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दरवर्षी खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची पाहणी करत झाडाझडती घेतली. ‘ज्या कंत्राटदारांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम घेऊन…
कोलाड येथील पुई म्हैसदरा पुलाच्या गर्डर बसविण्याकरिता महामार्ग बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस अधीक्षक अरविंद साळवी यांनी ही माहिती दिली आहे. पर्यायी रस्त्याने या वेळेत प्रवास करण्याच्या…
तुम्ही जर मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या मार्गावर तीन दिवस चार चार तासांचे ब्लॉक घेण्यात येणार आहे.
शुक्रवारी चिपळूण शहरातील हॉटेल वैभव समोरील पिलरचा काही भाग बाजूला काढताना पिलरवरून दोन ते तीन कामगार जमिनीवर कोसळून जखमी होण्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच चिपळूणवासियांनी घटनास्थळी धाव…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. एकेका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लावण्याचा नियम आहे. मात्र, गेल्या ११ वर्षात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत महामार्गावर एकही झाड लागलेले…
नवी दिल्लीमध्ये खासदार नारायण राणे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाली आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असून महाराष्ट्रातील विकासावर बातचीत झालेली आहे. दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत…
राजापूर तालुक्यातील वाटूळ ते पन्हळे या सुमारे 37 किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. दुतर्फा वाहतूकही सुरू आहे.
अनुषंगाने अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पोलीस निरीक्षक, श्री. सचिन हुंदळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक ५ शुक्रवारी जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी दिले आहेत.