नगरपरिषदेच्या ३२ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचना केल्यानंतर सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले. त्यात ओबीसीचे २७ टक्के आरक्षण धरून ३२ पैकी १९ जागा आरक्षित केल्या.
शिवसेना व राष्ट्रवादीची निवडणुकीसाठी जवळीक वाढत असताना भाजपने मंगळवारी (दि.११) रात्री अचानक या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. यातही कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही. केवळ उमेदवारांची यादी व जागा जाणून…
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने राज्यात गेल्या चार वर्षांपासून अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. देशात लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या.