रत्नागिरी नगरपरिषदेच्या जनरल सभेत घरपट्टी संदर्भात मोठा गोंधळ समोर आला. त्रासाचा मुद्दा गाजला. मागील वर्षाची घरपट्टी भरूनही चालू पावतीत ती रक्कम जोडण्यात आल्याने रत्नागिरी येथील नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या...
नगरपरिषदेच्या ३२ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचना केल्यानंतर सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले. त्यात ओबीसीचे २७ टक्के आरक्षण धरून ३२ पैकी १९ जागा आरक्षित केल्या.
शिवसेना व राष्ट्रवादीची निवडणुकीसाठी जवळीक वाढत असताना भाजपने मंगळवारी (दि.११) रात्री अचानक या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. यातही कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही. केवळ उमेदवारांची यादी व जागा जाणून…
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने राज्यात गेल्या चार वर्षांपासून अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. देशात लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या.