यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे महाड तालुक्यात जून महिन्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढू लागला असून पाणीपुरवठा आणि शेतीबाबत…
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा उच्च न्यायालयात ऐरणीवर आला आहे. यावेळी न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या सुरक्षेबाबत कठोर प्रश्न उपस्थित केले.
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बस सेवेचे नियोजन केले आहे. 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांची मागणी असल्यास संबंधित गावातून थेट विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार…
रोहा शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेल्मेटला विरोध नसल्याचे सांगत, शहरातील दैनंदिन प्रवासाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेदरकार वाहनचालक आणि ट्रिपल सीट…
Sindhudurg News : सिंधुदुर्गात देशातील पहिल्या सबमरीन पर्यटन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, पर्यटकांना समुद्रतळावरील जैवविविधता जवळून अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आधार क्रमांकातील गंभीर तांत्रिक त्रुटीमुळे तब्बल 12 वर्षांपासून सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही. पीएम किसान, नमो शेतकरी आणि इतर डीबीटी अनुदानाची रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यात…
महाडमधील काळ नदीच्या पात्रात हजोर मासे मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. उद्योगांकडून विषारी सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे माशांचा बळी…
राज्य परिवहन महामंडळाने तिकिटामागे 2 रुपये स्वच्छता अधिभार आकारून चंद्रपूर विभागातून 65 दिवसांत तब्बल 58.50 लाख रुपये जमा केले आहेत. मात्र एवढा निधी गोळा होऊनही बसस्थानके आणि बसगाड्यांमधील स्वच्छतेची स्थिती…
आदित्य बिर्ला ग्रुपने भारतीय परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्राला नवे व्यासपीठ देण्यासाठी ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’ची सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या इंडियन नॅशनल थिएटरच्या प्रवासाला नवी…
माथेरानमधील शार्लोट लेक संवर्धन कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तलावातील गाळ काढण्याचे काम न करताच निधी खर्च झाल्याचा आरोप होत असून, ठेकेदारावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार आहे. या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी एसटी आगारांमध्ये…
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाडमध्ये रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या मनातही शेतीकामांबाबत नव्या आशा जागल्या…
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया-नागभीड-चांदाफोर्ट-बल्लारशाह मार्गावरील प्रवासी आणि एक्सप्रेस गाड्या सतत ४ ते ६ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मालगाड्यांना प्राधान्य दिल्यामुळे प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले…
मुंबई महापालिकेने मालमत्ता कराशी संबंधित जुने आणि प्रलंबित रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे कर व्यवस्थापन अधिक पारदर्शक होण्यासोबतच नागरिकांनाही विविध सेवांचा जलद लाभ मिळणार आहे.
रायगड किल्ल्यावरील सुरक्षेबाबत शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेले 54 CCTV कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे.
भांडुप विधानसभा क्षेत्रातील डोंगराळ भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाला जाब विचारत तातडीच्या…
देशात मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी रायगड जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पाणीटंचाई आणि उकाड्याच्या समस्याही अधिक गंभीर होत आहेत.
पनवेल तालुक्यातील न्हावे गावात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अनियमित पाणीपुरवठा, कथित पाणीचोरी आणि टँकरच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Gun Firing In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बागपत येथे भरबाजारात झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या फायरिंगमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक सैरबैर होऊन पळू लागले. घटनेत चार लोक…
Logitech Mobi Fold Mouse : लाॅजिटेकने भारतात जगातील पहिला फोल्डेबस माउस मोबी फोल्ड सादर केला आहे. कंपनीचा दावा आहे की, रोज वापरल्यानंतरही हा माउस 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही.