केंद्र सरकारने बफर स्टॉक अंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात १३ टक्क्यांची थेट वाढ केली आहे. शनिवार, ४ जुलै २०२६ पासून सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे NAFED…
राज्यातील शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. आज सातारा येथील प्रधानमंत्री आवास योजना कार्यक्रमात बोलताना त्यांनी हि मोठी घोषणा…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समोर आले. कांदा प्रश्न बाबत विधान भवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
नवीन काढून झालेल्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने तसेच आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा कांदा आखाती देशात पाठवता येत नाही.