पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संतप्त वातावरणात अहिल्यानगरमधील मिठाई विक्रेत्यांनी ‘पाक’ शब्द हटवत मिठाईंची नावे बदलली; नागरिकांकडून निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
पाकिस्तानमधील पंजाब विधानसभेचे अध्यक्ष लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सैफुल्लाह कसुरी याचे समर्थन करताना दिसले आहेत. यादरम्यान सैफुल्लाहने एका जाहीर सभेला संबोधित केले असल्याचेही समोर आले आहे
गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेल्या पाहलगाममध्ये मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला
Maharashtra Cyber Cell Report: पहलगाम हल्ल्यानंतर भारतात सायबर हल्ल्यात झपाट्याने वाढ झाली असून इकोज ऑफ पहलगाम नावाचा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला.
Chhattisgarh News : गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला गुरुवारी अटक करण्यात आली. बिगर मुस्लिम विद्यार्थ्यांनाही नमाज पठण करायला लावल्याचा आरोप.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नौदल लेफ्टनंट जनरल विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सांगितले.
Combing operation in Nalasopara : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. याचदरम्यान आता नालासोपारा पोलीसांनी कोंबींग ऑपरेशन करण्यास सुरुवात केली आहे.
Pahalgam Terror Attack : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठीच्या व्हिसा नियमांमध्ये कठोर बदल केले आहेत, ज्या अंतर्गत १४ श्रेणींचे व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले आहेत.
jammu kashmir News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा आणि लष्कराच्या शोध मोहिमेला लक्षात घेऊन जम्मू-काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांसाठी ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
India bans 16 Pakistani YouTube channels: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने 'या' यूट्यूब अकाउंट बंदी घातली आहे.
पाकिस्तानमधून बेपत्ता झालेल्या ५,००० नागरिकांपैकी १०७ नागरिकांच्या असलेल्या अतिरेकी संबंधाबाबत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र सरकारकडून शोध घेण्याची मागणी केली आहे.
अलिकडेच एका गरुडाने जगन्नाथ मंदिराच्या घुमटावर फडकणारा पवित्र ध्वज रहस्यमयपणे काढून घेतला आणि आकाशात समुद्राकडे उडून गेला. यानंतर भारतात काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली.
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, सैन्याने २ दहशतवाद्यांना ठार मारले आहे आणि ७ जणांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे युवक आघाडीचे सरचिटणीस ॲड.तुषार पाटील यांनी पहलगाम हल्ल्य़ात प्राण गमावलेल्या निष्पापांना वाहिली श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण आणि सुरक्षा दलांच्या कोणत्याही कारवाईचे किंवा त्यांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह कव्हरेज) माध्यमांनी टाळावे, असे स्पष्ट निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.
Pahalgam Terror Attack News : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत.
Nitesh Ran on Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी हिंदूंना सल्ला दिला आहे की, जेव्हाही ते खरेदी करायला जातात तेव्हा काहीही खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराचा धर्म…