उद्योगमंत्री म्हणून सामंत यांनी स्थानिक समस्यांवर भाष्य केले. हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांना MNGL गॅस पुरवठ्यात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याच्या तक्रारींची त्यांनी गंभीर दखल घेतली.
थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने १ मार्च २०२६ पासून अभय योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत विलंब दंडावर ९० टक्के सवलत देण्यात आल्याने नागरिकांनी पुढाकार घेत थकबाकी भरल्याचे दिसून आले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) या मार्गाचे भूसंपादन, सेवा रस्त्यांचे (सर्व्हिस रोड) रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.
राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे सुरुवातीला घरातील सदस्यांना नेमके काय घडले आहे याची कल्पना आली नाही.
१८ वर्षांखालील हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान-१४ ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वैयक्तिक लक्ष दिले.
हिंजवडी आयटी पार्क फेज १, फेज २ आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
इमारतीच्या आत दाट धूर आणि प्रखर ज्वाळांमुळे जवानांना आत प्रवेश करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. तरीही धाडस आणि तत्परता दाखवत पथकाने पाचव्या मजल्यावर अडकलेल्या सहा जणांना सुरक्षित बाहेर काढले.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि जितेंद्र ननावरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातील ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील १४ महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भूमी अधिग्रहण आणि विविध परवानग्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या.
पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील तसेच भोर मतदारसंघातील अंशतः भागांच्या याद्यांचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. एकूण ३२ प्रभागांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले…
आंतरराज्य सोनसाखळी चोरट्याला अटक करून तब्बल १२ लाख ३१ हजार रुपये किमतीचे १०.३ तोळे सोने व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्याने १५ गुन्हे केल्याची कबुली दिली.
कंपनीचे कार्यालय बहुतेक वेळा बंद असल्याची माहितीही पीडित कर्मचाऱ्यांनी दिली. चौकशीसाठी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उलट पोलिसांना बोलावल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.