जगभरात वाढत चाललेल्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण आणि आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून जपानने बटाट्याच्या स्टार्चपासून बनवलेल्या, पाण्यात विरघळणाऱ्या किराणा पिशव्या बाजारात आणल्या आहेत.
काही प्लास्टिक पिशव्या अत्यंत पातळ असतात, ज्यामुळे त्यांचा पुन्हा वापर करताना अनेक अडचणी येतात. आज आपण खरेदी, वेष्टन, कचरा फेकणे अशा अनेक कारणांकरता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असतो.
चंद्रपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने बिनवा गेट परिसरातील गोदामावर छापा टाकून ९० किलो सिंगल-यूज प्लास्टिक जप्त केले. गोदाम मालकाकडून ५ हजारांचा दंड वसूल केला असून पुन्हा गुन्हा केल्यास १० हजार…
प्लास्टिक कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे स्वच्छ पर्यावरण, उपयुक्त वस्तू आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही गोष्टी साध्य होतात.
World Paper Bag Day 2025 : प्लास्टिकपेक्षा कागदी पिशव्या केवळ सुरक्षितच नाहीत, तर त्या जमिनीतही सहज विरघळतात. या बॅग्ज पर्यावरणासाठी हानिकारक नसतात, कारण त्या जैविकदृष्ट्या विघटनशील (biodegradable) असतात.
International Plastic Bag Free Day : प्लास्टिक आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनले आहे. आजकाल प्रत्येकजण प्लास्टिक वापरतो. प्रत्येकजण जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे प्लास्टिक वापरतो.
अलिकडच्या एका अभ्यासात मानवी मेंदूमध्ये सूक्ष्म प्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिक (एमएनपी) च्या पातळीत मोठी वाढ दिसून आली आहे. यापूर्वी देखील, मानवी फुफ्फुसे, आतडे, अस्थिमज्जा आणि प्लेसेंटामध्ये प्लास्टिक आढळून आले आहे.
आज सिंगापूर व थायलंड जगातील सर्वाधिक पर्यटक आकर्षित करतात. भारतात नद्या, गडकिल्ले, वारसा शिल्पे व निसर्ग संपदा आहे आपण जगातील अर्धे पर्यटक आकर्षित करू शकतो असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त…
दिल्लीतील ग्राहक आयोगाने फॅशन बँड लाईफस्टाईल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला ग्राहकाला पूर्वसूचना न देता कागदी कॅरी बॅगसाठी 7 रुपये आकारल्याबद्दल 3,000 रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत.
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) महापालिकेच्या भरारी पथकाने एका टेम्पोमधून दोन टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त (Two Tonnes Plastic Bags Seized) केल्या आहेत.