Maharashtra Politics: ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 29 तारखेला राज्याच्या राजधानीत मनोज जरांगे पाटील धडक देणार आहेत.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा वापर करून बनावट लेटरहेड, खोट्या सही आणि एआयच्या (AI) सहाय्याने तब्बल 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार प्रचार करत आहे. मात्र दोन्ही युतींकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत उत्सुकता लागली आहे. भाजन नेते प्रसाद लाड यांनी उद्धव…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. त्यांच्यावर भाजप नेते प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती. आता मात्र जरांगे पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर…
मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून मराठा आरक्षण घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यावरुन आता भाजप नेते प्रसाद लाड व प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत आमदार लाड यांनी जरांगे…
शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विधीमंडळामध्ये शिवीगाळ केले. त्यावर शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली आहे.
विधान परिषदेमध्ये अर्वाच्च शब्दांत बोलल्यामुळे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली असून दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे.
प्रसाद लाड व अंबादास दानवे यांच्यामध्ये विधीमंडळामध्ये मोठी खडाजंगी झाली. यामध्ये अंबादास दानवे यांनी वापरलेल्या अपशब्दावरुन प्रसाद लाड यांनी नाराजी व्यक्ती केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मनोज जरांगे पाटील यांना खडेबोल सुनावले.
१४ जानेवारी २०२४ रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण ३६ ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह…
१ तारखेला सकाळी ९वाजल्यापासून तिन्ही पक्षांचे सर्व आमदार, मंत्री आणि सर्व पक्षप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक लोकसभेच्या माध्यमातून घेतील जाणार आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, काही लोक कार्यकर्त्यांना आदेश देतात पण स्वतः त्याचं पालन करत नाहीत. राज ठाकरेंनी राम नवमी साजरी करा, असे कार्यकर्त्यांना आदेश दिले…
देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही”. दरम्यान, या बॅनरवरून त्यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त…
मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत काेर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला हा धक्का मानला जात आहे. तर यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी…
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई पालिकेत घोटाळा झाल्याचा कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला. यानंतर पालिकेतील मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यानंतर आज भाजपा आमदार व मुंबई…
गिरीश बापट यांना जाऊन चोवीसही तास होत नाही तोवर त्यांच्या रिक्त जागी पोटनिवडणूक होणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. मागील महिन्यात कसबा व चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. यात भाजपाच्या…
छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरील कोणत्याही धार्मिक भडकावू संदेशावर विश्वास ठेवू नका. किंवा त्याला बळी पडू नका, असं पोलीस…
“राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन आहे. मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत काेर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला हा धक्का मानला जात आहे.
सावरकर हे कुठल्याही एका पक्षाचे नाहीत, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची भूमिका स्वागतार्ह असली तरी, सावरकर हे एका ठाकरे गटाचे नाहीत, असा रणजीत सावरकरांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.