राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यासोबत राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी राहुल गांधी यांनी चव्हाणांच्या तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
नाशिक कुंभमेळ्यासाठी मंजूर ३५ हजार कोटींच्या निधीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल उपस्थित केला. निधीला विरोध नसून खर्चाचा सविस्तर DPR, पर्यावरणीय व सामाजिक परिणाम अहवाल जनतेसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पृथ्वीराज चव्हाण आणि सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला. राज्य आणि केंद्रातील काँग्रेस नेत्यांमधील संवादावरही सुळेंनी भाष्य केले.
नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 2029 मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा करत त्यांनी शिक्षणमंत्रीपद आणि नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवरही प्रश्न…
कराडमध्ये पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. युवकांमधील असंतोष, बेरोजगारी आणि विद्यार्थी आंदोलनांवरील कारवाईवरून त्यांनी केंद्राला घेरले. AI मुळे IT, पत्रकारिता आणि कायदा क्षेत्रातील रोजगाराचे स्वरूप…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे. मुंडे आणि अहमद पटेल यांच्या गुप्त बैठका झाल्या होत्या, तसेच मुंडेंनी मंत्रिपदाची अट घातली होती, असे…
जंतर-मंतर आंदोलन आणि बिहारमधील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांवरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. सभागृहात येऊन प्रश्नांची उत्तरं देण्याचे आव्हान देत त्यांनी अमित शाह…
बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या विजयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत भाजपविरोधी वातावरण तयार होत असल्याचा दावा केला. तसेच युवकांचे आंदोलन, मतदार यादी पुनर्निरीक्षण आणि इतर राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य…
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना हा विद्यार्थी, युवक आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या लढ्याचा विजय असल्याचे म्हटले. 'Beginning is the End' म्हणत त्यांनी सरकारला अप्रत्यक्ष इशाराही दिला.
Congress Protest: सातारा हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून त्याचे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने मोठे केलेले अनेक नेते भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसने आम्हाला काय…
Pune Election 2026: काँग्रेस-शिवसेना आघाडीने 'पुणे फर्स्ट' जाहीरनामा प्रसिद्ध केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधारी तीन पक्षांच्या सरकारवर भ्रष्टाचार आणि नियोजनाच्या अभावावरून कडाडून टीका केली.
इलेक्ट्रोर बॉण्डद्वारे इंडिगोच्या मालकांनी BJP ला दिलेल्या 56 कोटींच्या देणगीचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. याचा DGCA च्या निर्णयांशी काही संबंध आहे का?, हे तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे,चव्हाण म्हणाले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झालेल्या दुबार-तिबार मतदार नोंदणीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आता यावर कॉँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी मुंबई येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
जातनिहाय जनगणेमध्ये दोन मुद्दे आहेत. दशकीय प्रशासकीय जनगणना झालेली नाही. शेवटची जनगणना २०११ झाली झाली. त्यानुसार २०२१ मध्ये ती पुन्हा होणे आवश्यक होते, असे चव्हाण म्हणाले.
शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारर्माफत मिळणारा किसान सन्मान निधी एक हजारावरून दीड हजार करण्याचे भाजपने सांगितले हाेते. मात्र तसे झाले नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Maharashtra Election 2024 Voting: जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरू न झाल्याने मोठा गोंधळ उडाला. ईव्हीएम मशीन सुरू होण्यास 15 ते 20 मिनिटे उशीर…
मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. यावरून मराठा आरक्षणाबाबतची माझी भूमिका स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. जरांगे-पाटील यांची निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 जुलैपासून सुरू होत आहे. काँग्रेसचे वर्तमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात हे पद भरण्याचा राज्य…