कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झालेल्या दुबार-तिबार मतदार नोंदणीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आता यावर कॉँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी मुंबई येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
जातनिहाय जनगणेमध्ये दोन मुद्दे आहेत. दशकीय प्रशासकीय जनगणना झालेली नाही. शेवटची जनगणना २०११ झाली झाली. त्यानुसार २०२१ मध्ये ती पुन्हा होणे आवश्यक होते, असे चव्हाण म्हणाले.
शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारर्माफत मिळणारा किसान सन्मान निधी एक हजारावरून दीड हजार करण्याचे भाजपने सांगितले हाेते. मात्र तसे झाले नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Maharashtra Election 2024 Voting: जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरू न झाल्याने मोठा गोंधळ उडाला. ईव्हीएम मशीन सुरू होण्यास 15 ते 20 मिनिटे उशीर…
मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. यावरून मराठा आरक्षणाबाबतची माझी भूमिका स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. जरांगे-पाटील यांची निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 जुलैपासून सुरू होत आहे. काँग्रेसचे वर्तमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात हे पद भरण्याचा राज्य…