• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Former Cm Pruthviraj Chvhan Critixizes To Indigo Crisis On Modi Governmejnt Dgca

Indigo Crisis वरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “… हे तपासणे अत्यंत गरजेचे”

इलेक्ट्रोर बॉण्डद्वारे इंडिगोच्या मालकांनी BJP ला दिलेल्या 56 कोटींच्या देणगीचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. याचा DGCA च्या निर्णयांशी काही संबंध आहे का?, हे तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे,चव्हाण म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 08, 2025 | 06:54 PM
Indigo Crisis वरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, "... हे तपासणे अत्यंत गरजेचे"

पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इंडिगोच्या गोंधळाचा लाखो प्रवाशांना फटका
पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका
सरकारने स्वतःची विमान कंपनी सुरू करण्याची मागणी

कराड:  इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि त्यातून लाखो प्रवाशांना बसलेल्या प्रचंड फटक्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर थेट हल्लाबोल केला. मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील वाढत्या मक्तेदारीला आणि सरकार-एअरलाइन संगनमताला आजच्या संकटाला जबाबदार ठरवले.

याबाबत बोलताना चव्हाण यांनी, इंडिगोचा प्रवासी क्रायसिस हा अत्यंत धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार आहे. DGCA ने 1 जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या नियमांची अंमलबजावणीच केली नाही. केंद्र सरकारने इंडिगोला मिळणाऱ्या सूट व ढिलाईमुळेच ही स्थिती निर्माण झाली असल्याचा ठपका ठेवला. देशातील विमान वाहतूक बाजारात इंडिगोचा 65 टक्के आणि टाटा समूहाचा 30 टक्के असा मिळून 95 टक्के मार्केट शेअर आहेत. 40 कोटी प्रवासी आणि फक्त दोनच मोठ्या कंपन्या, ही स्थिती अत्यंत धोकादायक असून यातून भविष्यात मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Indigo Crisis वर सुप्रीम कोर्टाचे मोठे भाष्य; CJI म्हणाले, ‘भारत सरकारने गंभीर…’

चव्हाण यांनी, स्पर्धा आयोगावरही त्यांनी गंभीर आरोप केले. आयोग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सांगून तो बरखास्त करून नव्या सक्षम संस्थेची स्थापना करावी, अशी मागणी केली. तसेच इंडिगोचे दोन भाग करण्यात यावेत आणि दोन्ही कंपन्यांना जास्तीत जास्त 30 टक्क्यांचीच मार्केट शेअर मर्यादा ठेवावी, असा ठोस प्रस्ताव त्यांनी मांडला.

इलेक्ट्रोर बॉण्डद्वारे इंडिगोच्या मालकांनी BJP ला दिलेल्या 56 कोटींच्या देणगीचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. याचा DGCA च्या निर्णयांशी काही संबंध आहे का?, हे तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याशिवाय 25 नोव्हेंबर 2025 रोजी अदानी डिफेन्सने देशातील सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग संस्थेची खरेदी केली, तोही संशयास्पद व्यवहार असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्रीय मंत्र्यांनी 30,000 नवीन पायलटांची गरज आहे असे जाहीर केल्यानंतर लगेचच अदानी यांनी ट्रेनिंग संस्था विकत घेणे हा केवळ योगायोग नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

इंडिगो क्रायसिसमुळे प्रवाशांना दुप्पट-तिप्पट दराने तिकीट घ्यावे लागून झालेल्या आर्थिक नुकसानीचाही मुद्दा त्यांनी पुढे आणला. यासाठी सरकारने किमान 1000 कोटींचा विशेष निधी तयार करून भोपाळ गॅस दुर्घटनेप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत, केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांचा राजीनामा, DGCA अधिकाऱ्यांची बडतर्फी, इंडिगोचे CEO निलंबित करणे, 15 दिवसांत अहवाल देणारी उच्चस्तरीय चौकशी समिती, स्पर्धा आयोग बरखास्त करणे, इंडिगोचे दोन तुकडे करणे आणि मनमोहन सिंग सरकारने प्रस्तावित केलेली CAA (Civil Aviation Authority) रचना लागू करणे, अशा प्रमुख मागण्या केल्या.

Indigo Crisis Update: हजारो प्रवाशांना दिलासा! सरकारच्या कडक कारवाईनंतर 48 तासांत सर्व बॅगा परत, रिफंड देखील आजच

सरकारने स्वतःची विमान कंपनी सुरू करावी

सरकारने विमान वाहतूक क्षेत्र खाजगी हातात जाऊ न देता स्वतःची सरकारी विमान कंपनी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 2004 मध्ये देशात 10 विमान कंपन्या होत्या, आज फक्त दोन मोठ्या कंपन्या उरल्या आहेत. वाढणारी खाजगी मक्तेदारी राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण करू शकते, असे इशारा देत केंद्र सरकारवर चव्हाण यांनी प्रखर टीका केली.

Web Title: Former cm pruthviraj chvhan critixizes to indigo crisis on modi governmejnt dgca

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • IndiGo
  • Modi government
  • pruthviraj chavhan

संबंधित बातम्या

India UAE Economic Deal: पाकची उडाली झोप! भारत-यूएई यांच्यात तब्बल २०० अब्ज डॉलर्सचा व्यापार करार
1

India UAE Economic Deal: पाकची उडाली झोप! भारत-यूएई यांच्यात तब्बल २०० अब्ज डॉलर्सचा व्यापार करार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लोणारचे पाणथळ क्षेत्र पक्ष्यांसाठी नंदनवन! आशियाई पाणपक्षी गणनेत स्थानिक पक्ष्यांची मोठी नोंद

लोणारचे पाणथळ क्षेत्र पक्ष्यांसाठी नंदनवन! आशियाई पाणपक्षी गणनेत स्थानिक पक्ष्यांची मोठी नोंद

Jan 23, 2026 | 04:15 AM
गुटखा खाताय? मग बातमी वाचाच; मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

गुटखा खाताय? मग बातमी वाचाच; मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Jan 23, 2026 | 02:35 AM
शाळेमध्ये टिळा लावून जावे की नाही; गणवेशाचे उल्लंघन म्हणत लंडन स्कूलचा हिंदू विद्यार्थ्यांला धक्का

शाळेमध्ये टिळा लावून जावे की नाही; गणवेशाचे उल्लंघन म्हणत लंडन स्कूलचा हिंदू विद्यार्थ्यांला धक्का

Jan 23, 2026 | 01:12 AM
भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण

भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण

Jan 23, 2026 | 12:30 AM
WPL 2026: UPW vs GG हरण्याच्या हॅटट्रिकनंतर गुजरात जाएटंसने उघडले खाते, UP वॉरियर्ससमोर प्ले ऑफ प्रवेशाचे आव्हान

WPL 2026: UPW vs GG हरण्याच्या हॅटट्रिकनंतर गुजरात जाएटंसने उघडले खाते, UP वॉरियर्ससमोर प्ले ऑफ प्रवेशाचे आव्हान

Jan 22, 2026 | 11:39 PM
Nuclear Wepons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

Nuclear Wepons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

Jan 22, 2026 | 11:23 PM
‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

Jan 22, 2026 | 10:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.