सध्या मुंबईला जाणाऱ्या सर्वच एक्स्प्रेस गाड्या बाराही महिने हाउसफुल्ल असतात. या गाड्यांचे तिकीट मिळणे मुश्कील असते. सांगली, मिरजेसाठी या गाड्यांना मर्यादित कोटा असल्याचा फटका बसतो.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नाशिक, नागपूर आणि पुणे अशा स्वरूपाची जी मोठी रेल्वे स्थानके आहेत, तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून होल्डिंग एरिया तयार करण्यात येणार आहे.
दिवाळी आणि छठ पूजा यांसारख्या सणांमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. पण आता या समस्येवर एक सोपा उपाय उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेने UTS मोबाइल ॲप (अनारक्षित तिकीट प्रणाली) लाँच केले…
Cabinet Decisions: प्रकल्पामुळे देशभरातील भाविक येथे येणाऱ्या राजगीर, नालंदा आणि पावपुरी सारख्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांशी संपर्क वाढेल. या बहु-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे १,४३४ गावे आणि सुमारे १.३४६ दशलक्ष लोकसंख्या
RPF Foundation Day 2025 : हा दिवस 20 सप्टेंबर 1985 रोजी संसदेने रेल्वे संरक्षण दल कायद्यात सुधारणा करून या दलाला "संघाचे सशस्त्र दल" असा दर्जा दिला त्या तारखेचे स्मरण करून…
बीड-नगर या रेल्वेसाठी तिकीट दर फक्त 40 रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडेल असा हा प्रवास असणार आहे. अधिकृत तिकीट दरांची घोषणा लवकरच केली जाईल.
अडकलेला प्रवासी वेळेवर बाहेर काढण्यात आल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला