२०२५ च्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासातील ७७% वेळ वाया गेला होता, तर २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, सर्व १२ दिवसांत प्रश्नोत्तराचा तास १५ मिनिटांपेक्षा कमी चालला होता.
Ramdas Athawale Speech Rajya Sabha: संसदेत नीट पेपरफुटीवरील चर्चेदरम्यान, रामदास आठवले यांनी विद्यार्थी नेते अभिजीत दीपके यांच्यासाठी एक कविता सादर केली. आठवले यांची अनोखी शैली आणि त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी…
Raghav Chaddha: आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या राघव चड्ढा यांच्या मौनावर आणि नीट पेपरफुटीवर जबाब न दिल्याबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, पण आता त्यांनी राज्यसभेत या…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले की २०१६ पूर्वीच्या जुन्या BS3 गाड्यांमध्ये E20 पेट्रोल वापरताना फक्त रबर पार्ट बदलावे लागतील, इंजिन बदलण्याची गरज नाही.
राज्यसभेत तृणमूल काँग्रेसला (TMC) मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. कथित तिसऱ्या राजीनाम्यानंतर पक्षाची सदस्यसंख्या १० वर आल्याचे सांगितले जात असून, यामुळे ममता बॅनर्जींसमोरील राजकीय आव्हाने वाढण्याची शक्यता व्यक्त…
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून, सुष्मिता देव यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षालाही सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…
NCP Rajya sabha Candidate: भुजबळ साहेब आमचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी १९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यावर पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या नावाचाही गांभीर्याने विचार करण्यात आला आणि…
"मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या नेत्यांना विचारले पाहिजे की, त्यांनी पंजाबची राज्यसभेची जागा किती रुपयांना विकली होती?" अशा आक्रमक शब्दांत हरभजन सिंह यांनी स्वपक्षीयांवर आणि विरोधकांवर तोफ डागली आहे.
Sunetra Pawar News- सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन खासदार उरले आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन पाटील यांचा समावेश आहे.
आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून, राज्यसभेच्या सभापतींनी AAPच्या 7 खासदारांच्या भारतीय जनता पक्षात विलयाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात…
नीतीश कुमार हे आज राज्यसभेची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर येत्या 14 एप्रिल रोजी ते बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती.
राज्यसभेमध्ये 19 सदस्यांचा शपथ विधी सोहळा पार पडला आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्हीलचेअरवरुन संसदेमध्ये येत शपथ घेतली. त्यांची ही जिद्द आणि चिकाटी याचे सर्वांनी कौतुक केले.
२०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ३३ टक्के महिला आरक्षण स्थापित करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे लोकसभेतील सदस्यांची संख्या वाढवून 816 करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेनंतर आता राज्यसभेमध्ये भाषण करणार आहेत. सध्या सुरु असलेल्या युद्धपरिस्थितीवर ते भारताची भूमिका आणि परिस्थिती मांडणार आहेत.
विरोधक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग आणण्याची तयारी करत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये यावर चर्चा सुरू आहे. महाभियोग प्रस्तावाच्या सूचनेवर २०० हून अधिक खासदारांनी स्वाक्षरी केली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी राज्यसभेमध्ये भूमिका मांडली आहे. त्यांनी भारतीय नागरिकांना सुरक्षित देशामध्ये परत आणणे हे प्राधान्य असल्याचे सांगितले.