पालख्या एकाच वेळी परतीच्या वारीत आळंदीत आल्यामुळे विशेष उत्साह दिसून आला. हजारो भाविक, वारकरी, शालेय विद्यार्थी, वारकरी संप्रदायातील शिक्षण घेणारी मुले आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी पालख्यांचे जल्लोषात स्वागत केले.
आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत. वारीची परंपरा फार जुनी आहे मात्र ही प्रथा रुढ कशी झाली हे तुम्हाला…
पहाटे 5.30 वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी पूजा व आरती झाली. सकाळी 9 ते 11 श्री तुकोबारायांच्या पादुकांची पूजा इनामदारसाहेब वाड्यात करण्यात आली आहे.
प्रस्थान सोहळा दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाडयातील भजनी मंडपातून सुरू होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, त्याला उजाळा देण्यात आला आहे.
Ashadhi wari 2025 : लवकरच आषाढी वारी सोहळा सुरु होणार आहे. यासाठी प्रशासनाची आणि मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. देहूमध्ये आढावा बैठक पार पडली आहे.
आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. देहूमधून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान केले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी सहभाग घेतला. तसेच वारकरी महिलांसोबत फेर धरला.