• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Ashadhi Wari History Of Dnyaneshwar Maharaj And Tukaram Maharaj In Marathi

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?

आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत. वारीची परंपरा फार जुनी आहे मात्र ही प्रथा रुढ कशी झाली हे तुम्हाला माहितेय का ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 19, 2025 | 01:05 PM
Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?

फोटो सौजन्य: .pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“पाऊले चालची पंढरीची वाट” या गाण्याच्या ओळी शाश्वत वाटतात. वर्षभर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली अनेक वारकरी आषाढीची वारी करत पायी पंढरपूरी जातात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं म्हणजे सुख अनुभवणं आहे. बुधवारीच आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत. वारीची परंपरा फार जुनी आहे मात्र ही प्रथा रुढ कशी झाली हे तुम्हाला माहितेय का ?

असा आहे वारीचा इतिहास

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने वारीची सुरुवात होते. श्री क्षेत्र आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीचा आदल्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते. या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात. या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळीं आपापल्या दिंडीतून पायी चालत जातात.

ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून अनेकदा अपमान सहन करावा लागला. ज्ञानदेवांच्या वडीलांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमाकडे वळले. त्यानंतर धर्मपिठाने त्यांना कठोर शासन दिलं. संन्यासाशी पोरं म्हणून ज्ञानेश्वर , निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई यांना कायमच समाजातील अनिष्ठ रुंढीं प्रथांमुळे डावललं गेलं होतं.

ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करीत असत असे संदर्भ मिळतात. विठ्ठलपंत कुलकर्णी हे न चुकता आषाढी वारी करत असे. यातून त्यांच्या विठ्ठलभक्तीची प्रचिती येते. वडीलांची हीच प्रथा ज्ञानेश्वर महाजांनी सुरु ठेवली. वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्यानंतर ज्ञानेश्वर आणि भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली. ज्ञानेश्वर महाजांच्या समाधीनंतर ही वारीची प्रथा निरंतर सुरु ठेवली ती तुकाराम महाराजांनी.

आषाढी वारीसाठी निघताना तुकोबा देहूवरुन आधी आळंदीला ज्ञानदेव महाजांच्या समाधीजवळ जायचे. संत ज्ञानेश्वर माऊलीं’च्या पादुका घेऊन ते पंढरपूरला जात असत. तुकोबांच्या नंतर ही परंपरा त्यांचे सुपुत्र ‘नारायण महाराज’ यांनी सुरू ठेवली.नारायण महाराज देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे आणि आळंदीला जायचे तिथून ते ‘संत ज्ञानेश्वर माऊली’ यांच्या पादुका घ्यायचे आणि मग पंढरपूरला जायचे. त्यानंतर काही वर्षांनी श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत बसवून दिंडी पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.

नारायण महाराज देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे आणि आळंदीला जायचे तिथून ते ‘संत ज्ञानेश्वर माऊली’ यांच्या पादुका घ्यायचे आणि मग पंढरपूरला जायचे. त्यानंतर काही वर्षांनी ‘श्री गुरु हैबत बाबा’ यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचा स्वतंत्र असा पालखी सोहळा सुरू केला.असं म्हणतात की, गुरु हैबतबाबा यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचा स्वतंत्र असा पालखी सोहळा सुरू केला. ‘श्री गुरुहैबत बाबा’ हे शिंदे सरकार यांच्या संस्थानात होते. ‘श्री गुरुहैबत बाबा’ हे शिंदे सरकार यांच्या संस्थानात होते. गुरुहैबत बाबा’ हे राज दरबारी एक सैनिक होते. त्यामुळे पालखीला एक शिस्तबद्ध आखणी नेंमण्यात आली होती. गुरुहैबत बाबा यांनी केलेल्या दिंडीच्या नियोजनाप्रमाणे आजही देहू आळंदीहून निघणारी पालखी ही शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपुरी जाते.

 

 

 

 

 

Web Title: Ashadhi wari history of dnyaneshwar maharaj and tukaram maharaj in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Dnyaneshwar Maharaj Palkhi
  • Saint Tukaram Maharaj Palkhi

संबंधित बातम्या

तुकोबा पालखीचे आळंदीत उत्साहात स्वागत; फटाक्यांची आतिषबाजी, परिसर झाला भक्तिमय
1

तुकोबा पालखीचे आळंदीत उत्साहात स्वागत; फटाक्यांची आतिषबाजी, परिसर झाला भक्तिमय

पंढरपूरातील सफाई कामगारांना पावला विठूराया; राज्य सरकारकडून ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा
2

पंढरपूरातील सफाई कामगारांना पावला विठूराया; राज्य सरकारकडून ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा

Ashadhi Wari 2025: वरुणराजाच्या उपस्थितीत माऊलींचा परतीचा प्रवास सुरू; पादुकांना नीरा स्नान संपन्न
3

Ashadhi Wari 2025: वरुणराजाच्या उपस्थितीत माऊलींचा परतीचा प्रवास सुरू; पादुकांना नीरा स्नान संपन्न

SOLAPUR:  विठुरायाच्या भक्तीत कर्नाटकचे आरटीओ अधिकारी पायी वारीला निघाले
4

SOLAPUR: विठुरायाच्या भक्तीत कर्नाटकचे आरटीओ अधिकारी पायी वारीला निघाले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे जलौषात आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे जलौषात आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल

Asia Cup 2025 : ना बाबर ना रिझवान…आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! या खेळाडूच्या हाती दिली टीमची कमान

Asia Cup 2025 : ना बाबर ना रिझवान…आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! या खेळाडूच्या हाती दिली टीमची कमान

पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी

पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी

बाजारातील तेजीचा SBI आणि HDFC बँकेला मोठा फायदा, टॉप १० कंपन्यांपैकी ‘या’ कंपन्यांचे मूल्य ६०,६७७ कोटींनी वाढले

बाजारातील तेजीचा SBI आणि HDFC बँकेला मोठा फायदा, टॉप १० कंपन्यांपैकी ‘या’ कंपन्यांचे मूल्य ६०,६७७ कोटींनी वाढले

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.