संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये निरा नदी काठावर स्नान झाल्यानंतर परतिच्या वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते.
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आहे. पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे पार पडले आहे. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पुढील प्रवासाला सुरुवात केली आहे. लोणंदमधील दीड दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी मार्गस्थ झाली आहे.
राज्यामध्ये आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने साताऱ्यामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी सातारकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत केले.
संतांच्या पालख्या सध्या पुण्यामध्ये असल्या तरी लवकरच त्या पुढच्या प्रवासाला लागणार आहेत. लोणी काळभोर येथे कदमवाकवस्ती संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम होणार आहे.
Ashadhi Wari Solhla 2025 : संत तुकाराम महाराजांचे मुस्लीम शिष्य अनगडबाबा शाह दर्गा येथे आजही पालखीचा पहिला विसावा होता. हे पालखीतील हिंदू मुस्लीम ऐक्य दाखवून देते.
Ashadhi Wari Solhala 2025 : संत ज्ञानेश्व महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज आळंदीहून प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वी पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्तान उद्या आळंदी येथून होणार आहे. त्यापूर्वी पालखीच्या मानाच्या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.
येत्या दोन दिवसांमध्ये संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यामध्ये आगमन होणार आहे. यासाठी शहरामध्ये वारकऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मानुभूती बाबत, विश्वधर्म, आत्मधर्म बाबत जे सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सुयोग या अद्वितीय तीन दिवसीय निःशुल्क हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिराच्या माध्यमातून घडणार आहे.
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आषाढी वारीची सर्वत्र चर्चा असते. पुणे जिल्ह्यामधील पालखी मार्गाचे आणि पालखी विसावा स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. यामुळे एक चैतन्यमयी वातावरण आहे.
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असलेल्या माऊलींनी मराठी भाषेत ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ लिहून वेद-उपनिषदांचे गूढ सामान्यजनांसाठी उलगडले. त्यांनी ‘अमृतानुभव’ ग्रंथातून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील 'आनंदडोह' या नव्या चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा परतीचा प्रवास करत असताना नीरा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावर आला. मात्र याठिकाणी सोहळ्यातील कारभारी आणि वारकरी यांच्यामध्ये वाद झाला. या वादामध्ये वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथापुढे…
पिंपरी : इंद्रायणी नदीतील वाढते प्रदूषण, तीर्थक्षेत्र आळंदी नदी पात्रातील पाण्यावर आलेला फेस अशा गंभीर विषयावर चर्चा करुन कायम स्वरूपी इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण…
पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीत सुरुवात झाली असतानाच पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. भाविक आळंदीत दाखल होत असतानाच इंद्रायणीची मृतप्राय अवस्था पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली…
‘ज्ञानदेवे रचिला पाया। उभारीले देवालया।।’ या अभंगानुसार संत ज्ञानेश्वर माऊलींनी संतरूपी इमारतीचा पाया रचला. आईप्रमाणे सर्वांवर मायेची पाखर घालणारे संत ज्ञानेश्वर आज माऊली म्हणून संपूर्ण जगात ओळखले जातात. या माऊलींची…