शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात आली…
Thailand : थायलंडच्या बँकॉक मध्ये एका शाळेत आठवीच्या विद्यार्थ्याने फायरिंग करून ३ शिक्षक आणि ४ विद्यार्थ्यांसोबत ७ लोकांची हत्त्या केली . या आधी त्याने आपल्या घरात आजी आणि आजोबा यांना…
Vidarbha School News: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाचा आदेश रद्द केला आहे. आता विदर्भातील शाळा १५ किंवा २२ जून ऐवजी थेट ३० जून २०२६ रोजी सकाळच्या सत्रात सुरू…
राज्यातील अनधिकृत शाळांविरोधातील शिक्षण विभागाच्या कारवाईत पुणे विभागात तब्बल ६३ अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. यापैकी ११ शाळांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व शाळा जून महिन्यापासून सुरू होत असताना, शासनाची मान्यता नसतानाही काही शाळांकडून प्रवेशासाठी जाहिराती करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील १३२७ शाळा असून, पहिल्या टप्प्यात जास्त पटीसंख्येच्या २६० शाळांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रत्येक शाळेला ४ कॅमेऱ्याचा एक संच दिला जाणार आहे.
फेब्रुवारी महिना कदाचित फक्त २८ दिवसांचा असेल, पण तो सुट्ट्यांनी भरलेला असतो. महाशिवरात्री, शिवजयंतीमुळे मुलांची चंगळ असते. त्या २८ दिवसांपैकी जवळजवळ आठ दिवस शाळा बंद राहू शकतात
यापुढे विद्यार्थ्यांना अन्न देण्याआधी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्या आहाराची चव घेणे आणि दर्जा तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे.
मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये प्रवेशापासून ते बाहेर पडण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना सीबीएसईने जारी केल्या आहेत. आता हा नवा नियम जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे
उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.शाळेच्या नवीन वेळा काय असणार आहे, जाणून घ्या?