आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.
रविवारी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी, आफ्रिदीने त्याच्या 'कुजलेल्या अंड्याच्या' विधानाची आठवण करून दिली आणि माजी भारतीय सलामीवीर शिखर धवनवर टीका केली.
आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतसहभागी होणाऱ्या संघाकडून आपापली टीम जाहीर करण्यात येत आहे. भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.…
इरफान पठाणने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने शाहीद अफ्ररीदीवर टीका केली होती त्यानंतर त्याला पाकिस्तानी खेळाडूकडुन पाठिंबा मिळाला आहे. इरफानला पाठिंबा शाहिद आफ्रिदीचा संघसोबती दानिश कनेरियाकडून आला आहे.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण त्याच्या एका मुलखातीमुळे चर्चेत आला आहे. इरफानने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे.
आशिया कपच्या इतिहासात, भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेहमीच क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. या सामन्याला खूप मोठी क्रेज निर्माण होते. दोन्ही संघांमधील सामने बघण्यासाठी स्टेडियम तुडुंब भरलेले दिसून येतात. अशातच…
भारताच्या काही खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे WCL यांनी हा सामना अधिकृतपणे रद्द करून सोशल मीडिया संदर्भात घोषणा केली होती. आफ्रिदीने आपला राग तीव्रपणे व्यक्त केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जूनपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेदरम्यान यशस्वी जयस्वालला पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कसोटी क्रिकेटमधी विक्रम मोडण्याची संधी आहे.
भारताविषयी विष ओकण्याचे काम करणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे भारतातील केरळच्या एका समुदायाने दुबईमध्ये भव्य स्वागत केले आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल शाहिद आफ्रिदीने आगपाखड केली होती. तो भारताबद्दल गरळ ओकत असतो. आता तर त्याने सर्व मर्यादाच पार केल्याचे दिसून आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच वाढत गेला आहे. आता दोन्ही देशात युद्धबंदी लागू केलीय आहे. आशावेळी मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध सतत आग ओकत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अशावेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध गरळ ओकली आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने एक्स वर शाहिद आफ्रिदीबद्दल धक्कादायक टिप्पणी केली. त्याचे मत आहे की शाहिद आफिदीलाही भारतातील कोणत्याही व्यासपीठावर स्थान देऊ नये असे त्याने स्पष्टपणे सांगितले.