प्रलय कधी येईल, कसा येईल, सुरु होण्यापूर्वी कोणते संकेत मिळतील याविषयी आतापर्यंत अनेक भाकित करण्यात आली आहेत. बाबा वांगा, नोस्ट्राडेमस सारख्या जगातील अनेक बड्या पैगंबरांनी प्रलयाची भाकीत केली आहेत. अनेक…
संपूर्ण राज्यभरामध्ये महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. साताऱ्यामधील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरला मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली.
8 मुखी रुद्राक्ष हे गणपतीचे प्रतीक मानले जाते. हा रुद्राक्ष धारण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. ते परिधान केल्याने धैर्य, आत्मविश्वास आणि मानसिक शांती वाढते. 8 मुखी रुद्राक्ष व्यवसाय,…
भारतात अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. जी अतिशय प्रेक्षणीय आणि भेट देण्यासारखी आहेत. असेच एक ठिकाण म्हणजे एलिफंटा, जिथे लेणी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. एलिफंटा बेट हे महाराष्ट्रातील मुंबई शहरात…
कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरांपैकी चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यांचे एक म्हणून वेगळे वैशिष्ट्य आहे. चंदगड तालुका कर्नाटक सीमेला जोडलेला. कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक. तशीच भौगोलिक स्थिती आजरा तालुक्याची आहे.…