राज्याच्या शिक्षण धोरणाविरोधात सातारा जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी शाळा बंद ठेवून भव्य मोर्चा काढला. TET सक्ती रद्द करणे, जुनी पेन्शन लागू करणे आणि अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन…
Student Protest Against TET Paper Leak: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ चा पेपर ठाण्यात फुटल्याच्या घटनेनंतर पुण्यात विविध विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन करत निषेध नोंदवला. या प्रकरणातील दोषींवर…
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीचा अहवाल संकलित केला असून, त्यानुसार राज्यातील तब्बल २ हजार ५३९ शाळा बंद राहिल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
राज्यात टीईटी परीक्षा सक्तीबाबत निर्णय न घेतल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत परीक्षा सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा.