सरकारने टोल भरण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे, जो १५ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात लागू केला जाईल. आता, FASTag शिवाय टोलवर पोहोचणे पूर्वीपेक्षा महाग असू शकते. येथे अधिक जाणून घ्या.
चौदामैल येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी राखड घेऊन आला होता. मात्र, टोलनाका वाचवण्यासाठी परतीच्या वेळी मंगरुळ-गोंडखैरी पांदण रस्त्याने जात होते. तेव्हा ही दुर्घटना घडली.
प्रवास सुलभ होण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून घेतले जात आहेत. यानंतर आता केवळ 15 रुपयांमध्ये फास्टटॅग देण्याची योजना आखली जात आहे.
देशभरात १५ जुलैपासून दुचाकी वाहनांवर टोल लागू होणार असल्याची चर्चा होती. मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या अफवांचं खंडन केलं असून बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं…
राज्य सरकारने फास्ट टॅग संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
महामार्गावरील टोल प्लाझावरील लांबलचक कोंडीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी NHAI कडून दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. पास मिळाला की आयुष्यभर टोल शुल्क न भरता टोल प्लाझा ओलांडू शकाल
महामार्गांवर होणारी वाहतूक कोंडी वाहनचालकांसाठी नित्याचीच बनली आहे. पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढती वाहतूक कोंडी चिंतेचा विषय ठरली आहे.
जेवढे अंतर कापले असेल तेवढाच टोल देण्याची व्यवस्था येत्या मार्च महिन्यापासून सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय महामार्ग तथा रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.
महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडिओ दाखवले होते.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी (Toll Free For Ganeshotsav 2022) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील…