भीमा व नीरा नदीपात्रातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या शेतीला पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना नदीकाठच्या भागात जाण्याचे टाळण्यासाठी आणि पूरस्थितीबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
आज अखेर उजनीतून तीन वेळा पूरनियंत्रणासाठी पाणी सोडले होते. शनिवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरण ९९.७८ टक्के ११७.१८ टीएमसी झाले आहे. तर दौंड येथून ३१०२ क्युसेक विसर्ग उजनीत येत आहे.
सद्यस्थितीत दौंड येथून उजणी धरणामध्ये १८ हजार ९९७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. सध्या पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार ते पाच दिवसांत धरण १०० टक्के भरून वाहणार असल्याचा अंदाज…
उजनी धरणातून भीमा नदीत वीज निर्मितीद्वारे १६०० क्युसेक तर सांडव्याद्वारे १६ दरवाजे उचलून १० हजार क्युसेक एकूण ११६०० क्युसेस ने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
Ujani Dam :सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी असून तीन जिल्ह्यासाठी वरदान असलेलं उजनी धरण अखेर प्लसमध्ये आले आहे. या धरणात मे महिन्यातच १२ टीएमसी पाणी जमा झाले…
राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पाऊस झाला. बारामती आणि दौंडमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे उजनी धरणाची पातळी वाढली आहे.
उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात 1150 अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले असून, आज 1150 अश्वशक्ती क्षमतेचे एक पंप प्राथमिक चाचणीसाठी सुरु करण्यात आले.
उजनी धरणातील पाण्यासंदर्भात विविध सहा समित्या गठीत करण्यात येत आहेत. या माध्यमातून या धरणातील जलप्रदूषणासंदर्भात जनजागृती उपाययोजना आणि पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, असे डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले.